लता मंगेशकर उर्फ ‘आनंदघन’ यांनी जेव्हा संगीत दिग्दर्शनात स्वत:ला आजमावलं होतं, तेव्हा त्यातही सुरांसाठी निष्ठा होतीच, पण त्याला संगीताच्या जाणकारीची, मातीच्या गंधाची आणि चिंतनाच्या खोलीचीही अपूर्व साथ होती. म्हणूनच लताबाईंचा पार्श्वगायिका म्हणून लागणारा स्वर जितका उच्च प्रतीचा होता, तसाच ‘आनंदघन’ म्हणून आकारास आलेला संगीतकाराचा स्पर्शही सुरेल होता.
‘आयुष्यावर बोलू काही…’ असं म्हणत आयुष्यातील अनेक भावविश्वांना शब्दस्वरांनी सजवणारे सलील जेव्हा त्यांचा मित्र संदीप खरेच्या वेडेपणावर बोलतात तेव्हा ते ऐकणंही पर्वणीच.
संगीत आणि अभिनय हाच ज्यांचा श्वास होता आणि रंगभूमीची सेवा हेच ज्यांचे जीवनध्येय होते अशा जेष्ठ शास्त्रीय संगीत गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार (Kirti Shiledar) यांचे आज निधन झाले
सोशल मीडियावरच्या पोस्टद्वारे लेखक, अभिनेता हेमंत ढोमे याने ओढले सरकारी व्यवस्थेवर ताशेरे.
‘या’ कारणासाठी तेजश्री प्रधानने शुभ्राची भूमिका साकारण्याचे नाकारले.
कधी कथेत घडणाऱ्या नाट्यमय घडामोडी किंवा कथा संपतेय असं वाटत असतानाही लांबत जाणारे एपिसोड, कधी किचन पॉलिटिक्सचा डोस तर कधी सहनशीलतेचा अंत पाहणारी सोशिकता अशा अनेक बाबतीत दैनंदिन मालिका सीमा ओलांडत असतात. सध्याही बहुतांशी मालिकांनी आपली सीमा ओलांडली आहे, पण ती मालिकेच्या कथेतील ट्विस्टबाबत नव्हे तर थेट मालिकांचा सेटवरील संसारच हम तो चले परदेस म्हणत…
या अभिनेत्याने पाहिले होते क्रिकेटच्या मैदानात सिक्सर मारायचे स्वप्न, पण सध्या मात्र अभिनयातून छोट्या पडद्यावर सिक्सर मारत आहे…
कोण आहे ही मधू नावाची व्यक्ती?
सिध्दार्थने शेअर केल्या त्याच्या अशा भावना
पोर्टफोलियो घेऊन ऑडिशन्स देण्यासाठी रणवीरने प्रचंड संघर्ष केला. गलीबॉय मधील अपना टाइम आयेगा हे गाणं जणूकाही रणवीरसाठीच लिहिलं असावं.