हॉरर सिनेमानपप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘बेरा : एक अघोरी’ नावाचा हॉरर सिनेमा लवकरच तुमच्यासमोर दाखल होणार आहे.
कोरोना महामारीने सर्वसामान्यांपासून अगदी श्रीमंतापर्यन सगळ्यांच आयुष्य थांबवल. या महामारीने कित्येकांच आयुष्य बदलवून टाकल तर कित्येकाच्या माणसांना कायमच संपवून टाकलं. आज ही त्या दिवसाच्या आठवणी नकोशा वाटतात. कोरोना, लोकडाउन हे सगळ संपल असल तरीही आज ही त्याची भीती अनेकांच्या मनात कायम आहे. हीच परिस्थिती आता आपल्याला पडद्यावर पाहायला मिळणार आहे 'अनलॉक जिंदगी' या हिंदी चित्रपटातून. 'अनलॉक…
आयुष्याच्या क्षणापर्यंत आपण आपल्या शाळेतील गमतीजमती, चांगले-वाईट अनुभव कधीच विसरत नाही. शाळेच्या याच अविस्मरणीय आठवणींना उजाळा देण्यासाठी येत आहे ‘बॅक टू स्कूल’.
क्रिकेटचा देव अस म्हंटल की अगदी लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या डोळ्यांपुढे क्रिकेटर सचिन तेंडुलकर उभा राहतो. नुकताच म्हणजेच २४ एप्रिल सचिन तेंडुलकरचा जन्मदिवस या दिवशी त्याच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याचे चाहते दरवर्षी आपापल्या पद्धतीने त्याचा वाढदिवस साजरा करत असतात. तसेच यंदा सचिनचा ५० वा वाढदिवस सांगलीच्या शिराळा तालुक्यातील औंढी गावातल्या ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने साजरा करत सचिनला…
जाणून घेऊया ‘किसी का भाई किसी की जान’ने आतापर्यंत किती कमाई केली?
मयेकर दिग्दर्शित ‘आले रे पोश्टर बॉईज २’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून ‘दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं’ अशी टॅगलाईन असणाऱ्या चित्रपटाचे भव्य पोस्टर लाँच करण्यात आले.
आता प्रथमच एका ऐतिहासिक चित्रपटात वेगळ्या नकारात्मक भूमिकेत तो दिसणार आहे. आगामी ‘रावरंभा’ चित्रपटात ‘जालिंदर’ या भूमिकेत तो दिसणार आहे.
आगामी सुमी आणि आम्ही या नाटकातून ही जोडी पुन्हा रंगमंचावर एकत्र आली आहे. चित्रपट, मालिका, नाटक या तिन्ही माध्यमातून आपल्या समर्थ अभिनयाचा ठसा या दोघांनी उमटवला आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'शुभविवाह' ही मालिका खुप कमी वेळात प्रेक्षकांच्या आवडीची मालिका झाली आहे. त्यातील कलाकार, त्यांचा अभिनय आणि वेगळा विषय या सगळ्यांमुळे ही मालिका दिवसेंदिवस वेगवगळ्या ट्विस्ट ने पुढे सरकत आहे. या मालिकेत सध्या खुप महत्वाचा ट्रॅक सुरु आहे. जिथे भूमी आणि आकाश कायमचे एकमेकांचे होणार आहेत. सायकल राणी म्हणता म्हणता आता भूमी आता आकाशची…
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होतं. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.