नाट्य रसिकांच्या प्रेमापोटी निर्माते राहुल भंडारे आणि महेश वामन मांजरेकर यांनी दहा वर्षापूर्वी प्रचंड लोकप्रिय झालेले “करून गेलो गांव” हे मालवणी नाटक पुन्हा नव्या रूपात रंगभूमीवर आणले आहे.
खानदेशच्या प्रथम बोरसे याने नृत्यातून साकारलेला आपला जीवनपट पाहून अंकुश चौधरी भावूक झाला.
स्वराज आणि मल्हारच्या नात्यात हे भावनिक चढउतार सुरु असतानाच मालिकेत अभिनेत्री उर्मिला कानेटकरची एण्ट्री होणार आहे.
सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटात कुशल क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ या दमदार व्यक्तिरेखेत दिसणार आहे.
टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेला पवित्र रिश्ता या मालिकेतून इंडस्ट्रीत यश मिळालं. यानंतर तिला ला इंडस्ट्रीत बरीच काम मिळू लागली. पण कंगना राणावतच्या मणिकर्णिका या सिनेमानंतर अंकिता कोणत्याच नव्या प्रोजेक्ट मध्ये काम करताना दिसली नाही. तिला कोणत्याही चित्रपटत पाहिल गेले नाही. त्यामुळे अंकिता नेमकी कोणत्या कामत एवढी बिझी आहे? तिने सिनेसृष्टीत काम करण सोडलं का असे…
अशोक मामांना जीवनगौरव मिळताच सिद्धार्थनं स्वतः त्यांच्याबरोबर फोटो शेअर करत एक खास पोस्ट लिहिली आहे.
‘तू तेव्हा तशी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा शेवटचा एपिसोड आता टेलिकास्ट होईल. दरम्यान आता भावूक होत स्वप्निल ने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे.
केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी या सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. कित्येक वर्ष उलटली असली तरीही स्टार प्लस वरील ‘क्योंकि सास भी कभी बहू थी' ही मालिका आज ही प्रेक्षक विसरले नाहीत. या मालिकेत स्मृति इराणी यांनी तुलसी विरानी नावाची भूमिका साकारली होती. जी त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. आधी यशस्वी अभिनेत्री आणि आता केंद्रीय…
मराठी अभिनय क्षेत्रात काही कलाकार असे आहेत जे मुख्य भूमिका साकारत नाहीत पण तरीही त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांच भरभरून प्रेम मिळत. याच नटांच्या यादीत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याचा ही समावेश होतो. महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमातून सर्वांसमोर पहिल्यांदा आपला अभिनय दाखवलेला संकर्षण फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात पोहोचला. संकर्षण ने आतापर्यंत अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे पण त्याला खरी…