हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात १९६० साली एक देखणा अभिनेता आला आणि बघता बघता त्याने दिलीप कुमार, अमिताभ बच्चन यांनाही मागे टाकलं. ‘ममता’, ‘दिल ने फिर याद किया’, ‘शोले’ किंवा ‘शोला और शबनम’ प्रत्येक चित्रपटात विविधांगी भूमिका साकारुन सुपरहिट चित्रपट देणारे अभिनेते म्हणजे Dharmendra. ब्लॅक अॅण्ड व्हाईट ते कलर टीव्ही किंवा चित्रपट असा प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांपैकी…
Nostalgia… हा शब्द अनेक आठवणींना उजाळा देतो. मग तो मित्रांसोबत बसून टाईमपास करणारा असो किंवा मग शाळा-कॉलेजमध्ये खात असणारा एखादा पदार्थ असो किंवा मग चित्रपट असो. ९०च्या दशकातील मुलांना ‘हेरा फेरी’, ‘वेलकम’ किंवा ‘भूत’ असे क्लासिक चित्रपट परत यावे किंवा तेच पुन्हा पाहता यावे यासाठी सध्या बॉलिवूडमध्ये चित्रपटांच्या रि-रिलीजचा ट्रेण्ड आलाय. आत्तापर्यंत ‘रॉकस्टार’’, ‘ये जवानी है दिवानी’,…
लग्न… काळ बदलत गेला तसं लग्नसंस्थेच्या परिभाषाही बदलल्या. पुर्वीच्या काळात घरातील मोठी मंडळी त्यातही पुरुष मंडळी जो मुलगा पसंत करेल त्याच्याशी लग्न करायचं आणि संसार थाटायचा संच घडत आलं. काळानुरुप आणि शिक्षणामुळे स्त्रियांनी त्यांचे हक्क आणि वैचारिक स्वातंत्र्य याचं महत्व समजून अरेंज मॅरेज जरी असलं तरी आपला जोडीदार कसा हवा? याबद्दलच्या अपेक्षा त्या मांडू लागल्या आणि…
हिंदी चित्रपटसृष्टीची बार्बी डॉल अर्थात कॅटरिना कैफ सध्या चित्रपटांपासून दुर असून ‘परफेक्ट देसी बहु’ बनून ती आपला संसार सांभाळतेय. विकी कौशल सोबत लग्नगाठ बांधल्यानंतर अस्सल पंजाबी झालेली कॅटरिना कधी सासूसोबत तर कधी इतर कुटुंबियांसोबत सण, फॅमिली फंक्शनला जाताना दिसते. नुकताच ती'ससुराल गेंदा फूल' या गाण्यावर मनसोक्त नाचताना दिसली सोशल मिडीयावर सध्या या व्हिडिओने धुमाकूळ घातला…
हिंदी चित्रपटसृष्टीत लोकांना फारच इगो असतात आणि आता बॉलिवूडमध्ये काहीच उरलं नाही असं काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणाले होते. ‘डेव डी’, ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’, ‘बॉम्बे टॉकीज’ असे अनेक सुपरहिट प्रोजेक्ट इंडस्ट्रीला देणाऱ्या कश्यप यांनी बॉलिवूड आता टॉक्सिक झालंय असं म्हणत कायमचा बॉलिवूड इंडस्ट्री आणि मुंबई शहराला राम राम केला आहे. बऱ्याचवेळा कश्यप यांनी हिंदी चित्रपटसृष्टी केवळ…
हिंदी चित्रपटसृष्टीत नेपोटिझम हा विषय कायमच वादाचा ठरला आहे. सुपरस्टार कलाकारांच्या मुलांना कायमच त्यांच्या आई-वडिलांसोबत किंवा त्यांच्या अभिनयासोबत कम्पेअर केलं गेलं आहे. यात शाहिद कपूर, अभिषेक बच्चन, सैफ अली खान, बॉबी देओल, सनी देओल अशी अनेक मुलं या नेपोटिझमच्या वादात भरली गेली. या व्यतिरिक्त आत्ताची नवी पिढी मग अनन्या पांडे असेल सोनाक्षी सिन्हा असेल किंवा…
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा'(Chhaava) सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने अवघ्या १५ दिवसांमध्ये ५०० कोटींचा टप्पा पार करत २०२५ या वर्षातील पहिला चित्रपट ठरला आहे ज्याने बाहुबली, ॲनिमल चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिकेत दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका त्याने साकारली आहे. या चित्रपटात अंताजी यांची…
अभिनेता संजय दत्त याला १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अटक करण्यात आली होती. ५ वर्ष तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर संजय दत्त बाहेर आला होता, पण त्याला तुरुंगातून सोडवणं सोप्पं नव्हतं त्यासाठी आम्ही खुप कष्ट केल्याचं ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले. निर्माते राजन लाल यांच्या बायोग्राफी लॉंच सोहळ्याला अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते. यावेळी शत्रुघ्न सिन्हा…
मिस वर्ल्ड, मिस युनिवर्स हे किताब सौंदर्याच्या जगात फारच मानाचे समजले जातात. १९९४ मध्ये ऐश्वर्या राय हिने ‘मिस वर्ल्ड’ हा किताब जिंकल्यानंतर २००० साली एक नव्हे तर चक्क तीन Beauty Pagent पुरस्कार भारताने जिंकले होते. आणि आजवरच्या सौंदर्य जगतातील इतिहासात एकाच वर्षात भारताला तीन पुरस्कार कधीच मिळाले नव्हते. Priyanka Chopra, लारा दत्ता आणि दिया मिर्झा यांनी आपल्या…
डान्स, अभिनय, सौंदर्य याचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे लाखो दिलों की धडकन अभिनेत्री Madhuri Dixit. १९८४ साली ‘अबोध’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीला माधुरी दीक्षितच्या रुपात एक परिपक्व अभिनेत्री लाभली. ‘अबोध’ चित्रपटाने विशेष यश मिळवलं नसलं तरी माधुरी दीक्षितने आपला उत्कृष्ट अभिनय सातत्याने सादर करण्याचा कस सोडला नाही. ‘अबोध’नंतर बॅक टू बॅक ‘आवारा बाप’, ‘स्वाती’ असे काही…