दुरदर्शनवर ९०च्या दशकात प्रसारित झालेली ‘महाभारत’ मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली... जितकी लोकप्रियता या मालिकेला मिळाली त्याहून जास्त प्रेक्षकांनी प्रतिसाद मालिकेतील पात्रांना दिला... मात्र, आज (१५ ऑक्टोबर) या मालिकेत कर्णाची भूमिका साकारणाऱे अभिनेते पंकज धीर (Pankaj Dheer Death) यांचं निधन झालं.. वयाच्या ६८ व्या वर्षी कर्करोगामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे...
पंकज धीर यांनी…
‘कांतारा : द लेजेंड-चॅप्टर १’ (Kantara : The Legend-Chapter 1) चित्रपटाने साऊथ आणि बॉलिवूडच्या चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे... ऋषभ शेट्टीने जगभरात ५५० कोटींचा टप्पा पार केला असून देशात ५०० कोटींकडे या चित्रपटाने वाटचाल सुरु केली आहे... पंजूर्ली आणि गुलिगा देवतांची दंतकथा आणि कदंब साम्राज्य नेमकं कसं होतं? असा तब्बल हजारो वर्षांचा इतिहास कांतारा १…
मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) दिग्दर्शित आणि अभिनित ‘मना’चे श्लोक’ चित्रपट नावावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकला होता... रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक या ग्रंथाचा अपमान केला असा आक्षेप काही संघटनांनी घेतला होता... खरं तर या चित्रपटाच्या नावाचा आणि रामदास स्वामींच्या ग्रंथाचा काही संबंध नसूनही लोकांच्या विरोधाला शांत करण्यासाठी अखेर मनाचे श्लोक चित्रपटाचं नाव बदलण्यात आलं असून या नव्या…
तुझा पाहूनी सोहळा । माझा रंगला अभंग ।। गेला शिणवटा सारा । मेघ झाले पांडुरंग ।। नाम तुकोबाचे घेता । डोले पताका डौलात ।।
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित अभंग तुकाराम हा भव्य दिव्य चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला. भक्तीचा ताल, टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’नामाचा घोष करत…
आजवर हनुमानावर बरेच चित्रपट, सीरीज आणि अॅनिमेटेड सीरीजही आल्या... परंतु, पहिल्यांदाच हिंदी चित्रपटसृष्टीत AIचा वापर करत हनुमानावर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे... विशेष म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुस्कर (Rajesh Mapuskar) करणार आहेत... Chiranjeevi Hanuman- The Eternal असं या चित्रपटाचं नाव असून सनातन धर्मातील लेजेंड हनुमानाचं जीवन पुन्हा एकदा मोठ्या…
हिंदी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट बॉय अशी ओळख तयार करणारे ऋषी कपूर (Rishi Kapoor) कायमच त्यांच्या प्रत्येक चित्रपटामुळे चर्चेत असायचे... बॉबी या चित्रपटातून त्यांनी अभिनयाचा प्रवास सुरु केला होता... या चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेले ऋषी कपूर यांचे फिमेल फॉलोईंग फार वाढले होते... एकीकडे चित्रपटांची गाडी सुसाट सुरु असताना ऋषी यांनी नीतू सिंग यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि एक…
सगळीकडे सध्या ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा : दे लेजेंड-चॅप्टर १’ (Kantara : The Legend-Chapter 1) चित्रपटाची भयंकर क्रेझ आहे... हजारो वर्ष बांगरा, कांतारा या साम्राज्यांची कथा... त्यातच पंजुर्ली आणि गुलिगा या त्यांच्या दैवांची अंगावर काटा आणणारी रहस्यमय कथा प्रेक्षकांना भावली आहे... अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा (Rishabh Shetty( हा महत्त्वाकांक्षी चित्रपट असून २०२२ साली प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' चित्रपटाचा…
आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटसृष्टीची शान वाढवणाऱ्या छाया कदम हिला नुकताच पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला... ७०व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात दिग्गजांच्या यादीत छाया कदम (Chhaya Kadam) हिचं नाव सर्वोत्कृष्ट सहायय्क अभिनेत्री या कॅटेगरीत तिला हा पुरस्कार किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडिज’ (Laapata Ladies) या चित्रपटासाठी देण्यात आला... विशेष म्हणजे हा पुरस्कार घेतल्यानंतर चक्क शाहरुख खान याने छायाला…
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा आगामी 'पुन्हा एकदा शिवाजीराजे भोसले!' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे... २००९ मध्ये 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटाच्या यशानंतर तब्बल १६ वर्षांनी आता त्याच पठडीतील हा चित्रपट असून यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा मांजरेकरांनी प्रयत्न केला आहे... नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला... महाराष्ट्राची प्रेरणा आणि अस्मितेचा मानबिंदू असलेले…
मनोरंजनसृष्टीतील प्रतिष्ठित मानला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Award 2025) सोहळा नुकताच संपन्न झाला... ७०व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडच्या सगळ्याच दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती... यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात पहिल्यांदाच अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला... २५ वर्षांच्या कारकिर्दितील त्याला हा पहिला पुरस्कार त्याने त्याच्या जीवनातील खास व्यक्तींना समर्पित केला आहे... (Bollywood)
अभिषेक…