कश्मिरमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकार आणि त्यांच्या कुठल्याही कलाकृतीला भारतात रिलीज होण्यास बंदी घालण्यात आली होती... यात वाणी कपूर आणि फवाद खान यांच्या ‘अबीर गुलाल’ (Abeer Gulal) या चित्रपटाचा देखील समावेश होता... पहलगाम हल्ल्यानंतर या चित्रपटाच्या रिलीजला भारतात बंदी होती, परंतु, आता 'अबीर गुलाल'च्या भारतातील रिलीजला हिरवा झेंडा मिळाला आहे...
मिळालेल्या माहितीनुसार, भारत…
मराठी चित्रपटांसाठी सप्टेंबर महिना फार महत्वाचा आहे... १२ सप्टेंबर २०२५ या एकाच दिवशी तब्बल ३ मराठी चित्रपट रिलीज झाले... तसं पाहायला गेलं तर चांगलंच आहे की मोठ्या सख्येने मराठी चित्रपट येत आहेत... मात्र, दुसरीकडे एकाच दिवशी ३ चित्रपट येत असल्यामुळे एकमेकांची गळचेपी होण्याची शक्यता आहे... असं असूनही दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या…
अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) हिचा Ex नवरा संजय कपूर याच्या निधनानंतर त्याच्या संपत्तीवरुन वाद विवाद सुरु झाला आहे... करोडोंची प्रोपर्टी नेमकी कुणाच्या नावावर होणार यावरुन पूर्वाश्रमीची पत्नी करिश्मा कपूर आणि संजयची कपूरची पत्नी प्रिया सचदेव यांच्यात संघर्ष सुरु असून करिश्मा तिच्या मुलांच्या हक्कासाठी कोर्टात गेली आहे...(Sunjay Kapoor property)
गेल्या ३-४ महिन्यांपासून संजय कपूरची संपत्ती…
गेल्या काही महिन्यात बॉलिवूड कलाकारांवरील हल्ले होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे... सलमान खानच्या घरावर बिश्नोई गॅंगने केलेला हल्ला ताजा असतानाच आता अभिनेत्री दिशा पटानी हिच्या बरेलीच्या घरी गोळीबार करण्यात आला आहे.. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नसून पोलिसांनी ताबडतोब सुरक्षा वाढवली असून प्रकरणाचा तपास सुरु केला आहे... मिळालेल्या माहितीनुसार दिशा पटानीच्या घराबाहेरील गोळीबाराची जबाबदारी कुख्यात…
सर्वत्र सध्या एकाच मराठी चित्रपटाचा बोलबाला सुरु आहे; तो चित्रपट म्हणजे दिलीप प्रभावळकर यांचा ‘दशावतार’ (Dashavatar Movie)... कोकणातील दशावतार हा लोकनृत्य प्रकार आणि त्याला जोडून एक रहस्यमय कथानक या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे... या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर पुन्हा एकदा प्रेक्षकांना अचंबित करणार असून यात विविध पात्र साकारताना दिसत आहेत.. दशावतार या चित्रपटात प्रभावळकरांचा…
कॉलेजमधला एक चार्मिंग श्रीमंत मुलगा अमर रणदिवे (ललित प्रभाकर) प्राची (हृता दुर्गुळे) नावाच्या गोड पण गोंधळलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो. दोघांच्या मधोमध वैचारिक आणि भावनिक दरीसुद्धा असते. पण तरीही दोघांची परफेक्ट लव्हस्टोरी सुरु असताना अचानक एक भलता माणूस त्यांच्यामध्ये येतो आणि इथे सुरु होता अमर आणि प्राचीच्या प्रेमाचा खेळखंडोबा ! सध्याची प्रेमाची व्याख्या थोडीशी बदललेली आहे.…
बॉलिवूडमध्ये बऱ्याच कलाकारांचं सुत एकमेकांशी जुळलं, तर काहीचं रिलेशन किंवा लग्न अर्ध्यावरच मोडली... लिस्ट तशी बरीच मोठी आहे... पण सध्या आपल्या चित्रपटांतील खलनायक भूमिकांमूळे जो अभिनेता गाजतोय त्या बॉबी देओलचं (Bobby Deol) एकेकाळी हिंदीतला टॉपच्या अभिनेत्रीवर प्रेम होतं... ५ वर्ष रिलेशनमध्येही दोघे होते मात्र त्याचं हे पहिलं प्रेम अपुर्णच राहिलं... कोण आहे ती अभिनेक्षी जाणून…
महाराष्ट्रासह सध्या जगभरातही मराठी चित्रपटांचा डंका वाजत आहे...‘ऊत’ हा आगामी मराठी चित्रपट विविध परदेशी चित्रपट महोत्सवात चांगला गाजत असून कान्स चित्रपट महोत्सवात आपल्या यशाचा डंका वाजविल्यानांतर आता श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल २०२५ मध्येही या चित्रपटाने आपल्या यशाची मोहोर उमटविली आहे. या महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म चा पुरस्कार ‘ऊत’ या चित्रपटाने पटकावला आहे...
व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची…
४० वर्षांपेक्षा अधिक काळ बॉलिवूडमध्ये टिकून राहणाऱ्या बऱ्याच अभिनेत्यांपैकी २ नावं आहेत ती म्हणजे संजय दत्त (Sanjay Dutt) आणि सुनील शेट्टी (Suneil Shetty)... वडिल आणि आई दोघेही सुपरस्टार असून संजय दत्त याला कायम त्याच्या अभिनयामुळे चित्रपट मिळाले.. तर, सुनील शेट्टी याला कुणीही गॉफादर नसल्यामुळे त्याने स्वत:च्या मेहनतीवर आपलं स्थान इंडस्ट्रीत तयार केलं... नुकतीच या दोन्ही…
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) एकतर त्यांच्या काही विधानांमुळे किंवा चित्रपटांच्या विषयावरुन कायम चर्चेत असतात... सध्या ‘द बंगाल फाईल्स’ (The हा त्यांचा चित्रपट जरी चर्चेचा विषय असला तरी प्रेक्षकांनी अपेक्षित प्रतिसाद या चित्रपटाला दिला नसल्याचं आकडेवारी तरी सांगतेय... खरं तर अग्निहोत्री आणि पल्लवी जोशींच्या आधींच्या चित्रपटांप्रमाणेच हा चित्रपटही रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता... त्यामुळे…