लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला आहे... १४ फेब्रुवारी २०२५ रोजी रिलीज झालेल्या ‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन आणि एक कुशल राजे म्हणून त्यांनी कारभार कसा सांभाळला याचा दैदिप्यमान इतिहास दाखवण्यात आला होता... बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने ५०० कोटींच्या पुढे गल्ला जमवला होता... चित्रपटातील कलाकारांचा अभिनय तर उतत्म होताच.. परंतु,…
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) ३० वर्षांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या अभिनय आणि रोमॅंटिक अंदाजाने भूरळ पाडतोय... इतकी वर्ष काम केल्यानंतर अखेर शाहरुखला जवान चित्रपटासाठी पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला आहे... या पुरस्काराबद्दल किंग खान याने मुलगा आर्यन खान याच्या आगामी त्याचा 'Ba**ds of Bollywood' या पहिल्या नेटफ्लिक्स शोच्या प्रीव्ह्यू लॉन्च इव्हेंटवेळी…
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची प्रमुख भूमिका असणारा ‘जॉली एल.एल.बी ३’ (Jolly LLB 3) चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे... नुकताच या चित्रपटाचा टीझर समोर आला असून हा सीक्वेल प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे... संपूर्ण चित्रपटाची कथा कॉमेडी कोर्टरुम ड्रामा असून तिसऱ्या भागात न्यायाधीश आणि वकील यांच्यातील संभाषणात वकीलांनी न्यायाधीशांचा अपमान केल्याचा आरोप पुण्याच्या…
रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'रामायण' (Ramayana Movie) या हिंदीतील पहिल्या बिग बजेट पौराणिक चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे... नुकत्याच एका रिपोर्टनुसार अमिताभ बच्चन या चित्रपटात जटायूच्या भूमिकेला आवाज देणार असून सोबतच चित्रपटाचं नरेशन देखील करणार आहेत... अशात आता या चित्रपटात सुग्रीव ही भूमिका कोणता कलाकार साकारणार याची मोठी अपडेट समोर…
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘कुली’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. रजनीकांत यांनी याच वर्षी मनोरंजनसृष्टीतील ५० वर्ष पुर्ण केली... त्यामुळे ‘कुली’ (Coolie) हा चित्रपट त्यांच्या चाहत्यांसाठी कास आहे... १४ ऑगस्ट २०२५ रोजी कुली रिलीज झाला... याच दिवशी ह्रतिक रोशन आणि एनटीआर यांचा ‘वॉर २’ (War 2) देखील रिलीज झाला होता.. दोन्ही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील…
गेल्या काही महिन्यांपासून सर्वत्र नितेश तिवारींच्या ‘रामायण’ (Ramayana Movie) चित्रपटाची जोरदार चर्चा आहे... एक तर मल्टीस्टारकास्ट पौराणिक चित्रपट आणि त्यातही बॉलिवूडचा पहिला हजारो करोडोंचा बिग बजेट चित्रपट असून यातील कलाकारांची देखील तितकीच चर्चा सुरु आहे... रामायणमध्ये प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि सीता मातेच्या भूमिकेत साई पल्लवी (Sai Pallavi) दिसणार आहे... आता या…
‘द कश्मिर फाईल्स’, ‘द वॅक्सिन वॉर’ असे जळजळीत विषय आपल्या चित्रपटांमधून मांडणाऱ्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी सध्या मराठी जेवणावर केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे… मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) ही अग्निहोत्रींची बायको… नुकत्याच 'कर्ली टेल्स'ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये चक्क विवेक अग्नीहोत्री मराठी जेवणाला गरीबांचं जेवण समजतात असा खुलासा स्वत: पल्लवी जोशींनी केला…
प्रेक्षकांना खरं तर कधी कुठल्या पठडीतील चित्रपट आवडतील याचा काही अंदाज नाही... बायोपिक्स, ऐतिहासिक, प्रेमकथा या चित्रपटांचा एक काळ होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही... आणि आता अलीकडे प्रेक्षक कंटेन्टच्या बाबतीत फार पर्टिक्युलर झाले आहेत... त्यांना काहीही दाखवून चालत ही कारण जगभरातील विविध भाषांमधील चित्रपट, सीरीज ते पाहात असल्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा आवाका वाढला आहे...…
ह्रतिक रोशन, ज्युनिअर एनटीआर आणि कियारा अडवाणी यांची प्रमुख भूमिका असणारा ‘वॉर २’ (War 2 movie) चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी रिलीज झाला.. बरं याच दिवशी सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांच्या ‘कुली’ (Coolie) चित्रपटालाही ‘वॉर २’ ने तगडी टक्कर दिली आहे... आता बॉक्स ऑफिसवर वॉर २ ची नेमकी कमाई किती झाली आहे जरा जाणून घेऊयात...(War 2…
अभिनेत्री पल्लवी जोशी आणि तिचे पती दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या त्यांच्या बंगाल फाईल्स चित्रपटासोबतच मराठी खाद्य संस्कृतीवर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विशेष चर्चेत आहेत... मराठी जेवण गरीबांसारखं असतं असं विवेक यांनी म्हटलं असून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे... अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने विवेक अग्निहोत्री यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.. ही अभिनेत्री कोण आहे आणि…