मराठी चित्रपटसृष्टीतला बेस्ट विनोदी चित्रपट असं कुणी विचारलं की आपसुकच अशी ही बनवाबनवी हेच नाव येतं... आजही ३० वर्ष उलटून गेली तरी प्रेक्षक हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहतात... चित्रपटातील प्रत्येक संवाद हा आयकॉनिक आहे... अलीकडच्या काळात त्याचे मीम्सही फार व्हायरल झाले... १९८८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने रसिक-प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलंच, पण त्यासोबतच महाराष्ट्राला खळखळून…
मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलु अभिनेते रमेश भाटकर (Ramesh Bhatkar) यांनी १९७७ साली आपल्या अभिनयाचा प्रवास सुरु केला होता... 'चांदोबा चांदोबा भागलास का?' या चित्रपटापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास ३० वर्ष अविरतपणे सुरु होता... चित्रपट मालिका, नाटकांमध्ये विविधांगी भूमिका साकारणाऱ्या रमेश भाटकर यांचं २०१९ मध्ये कॅन्सरने निधन झालं. रमेश भाटकर यांच्यावर काही वर्षांपूर्वी गंभीर आरोप लागले. त्यामुळेच…
अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) सध्या मराठी मालिका, चित्रपट आणि हिंदी चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांना अचंबित करत आहे... लवकरच सुबोध भावे एका नव्या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे... यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री मानसी नाईक दिसणार आहे...खरं तर, काही चित्रपट आपल्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे घोषणेपासूनच चर्चेचा विषय ठरतात. यात चित्रपटाचे शीर्षक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. असेच…
सध्या तेलुगू चित्रपटसृष्टी संकटात सापडली आहे... कर्मचाऱ्यांनी संपची हाक पुकारली असून बऱ्याच मोठ्या चित्रपटांच्या शुटींगवर त्याचा परिणाम झाला आहे... कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ न झाल्यानं शूटिंगचं काम थांबलं असून सिने कर्मचाऱ्यांनी संपाचा निर्णय घेतला आहे.
तेलुगू फिल्म एम्प्लॉईज फेडरेशनने टॉलिवुडमधील कर्मचाऱ्यांच्या दररोजच्या वेतनात ३०% वाढ करण्याची मागणी केली असून गेल्या ३ वर्षांपासून वेतनात वाढ न झाल्यामुळे…
मराठी चित्रपटसृष्टीकडे लोकांचा दृष्टीकोन अधिक डोळसपणे पाहण्याचं कारण म्हणजे २००४ साली आलेला 'श्वास' (Shwas Movie) चित्रपट... आजोबा-आणि नातवाची एक ह्रदयस्पर्शी कथा मांडणाऱ्या या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार तर पटकावलाच; शिवाय प्रतिष्ठित अशा ऑस्कर पुरस्काराचं नामांकन (Best Foreign Language Film category) मिळवणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला... खरं तर हा चित्रपट उत्कृष्ट लेखन, उत्तम दिग्दर्शन यासाठी ओळखला…
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील जवळपास ४००० कोटींचा पहिला बिग बजेट चित्रपट 'रामायण' (Ramayana) प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे... नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांची आणि साई पल्लवी सीता मातेची भूमिका साकारणार आहे... काही दिवसांपूर्वीच चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली होती... त्यावर प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद देत चित्रपट सुपरहिट होणार अशी भाकितं मांडली...…
९०च्या दशकापासून ते अगदी २१व्या शतकापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री काजोल (Kajol) हिचा आज वाढदिवस... घरातूनच कलेचं, अभिनयाचं बाळकडू मिळालेल्या काजोल हिला तिचा पहिला चित्रपट कसा मिळाला याची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे... १९९२ मध्ये 'बेखुदी' (Bekhudi) या चित्रपटातून तिने अभिनेत्री म्हणून बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं... हिंदीत जवळपास ३३ वर्ष काम करणाऱ्या काजोल हिला तिच्या उमेदीच्या…
आनंद एल राय दिग्दर्शित 'रांजना' (Raanjhana) चित्रपटाने लोकांना वेड लावलं होतं... २०१३ मध्ये रिलीज झालेल्या या बॉलिवूड चित्रपटात धनुष, सोनम कपूर आणि अभय देओल यांच्या प्रमुख भूमिका होत्या... चित्रपटाच्या कथेची गरज आणि एका महत्वाच्या विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाच्या शेवटी कुंदनचा मृत्यू दाखवण्यात आला होता... मात्र, आता रांजना नुकताच रि-रिलीज करण्यात आला असून AI द्वारे…
मराठी चित्रपट, नाट्य आणि मालिकाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांचा आज ४ ऑगस्ट रोजी वाढदिवस... आणि याच दिवसाचे औचित्य साधत त्यांच्या आगामी 'दशावतार' (Dashavatar) या चित्रपटाचा गुढ टीझर रिलीज करण्यात आला आहे...४० वर्षांपेक्षा अधिक काळ मनोरंजनसृष्टीत कार्यरत असणाऱ्या दिलीप प्रभावळकर यांनी प्रत्येक भूमिकेतून स्वत:च वेगळेपण सिद्ध केलं आहे... आणि आता 'दशावतार' या चित्रपटात…
बॉलिवूड असो किंवा साऊथच्या कुठल्याही पठडीतील चित्रपट असोत.. Animated चित्रपटांचा एक वेगळाच प्रेक्षकवर्ग आहे हे डावलून चालणार नाही... कितीही आधुनिक ग्राफिक्स किंवा तंत्रज्ञानाचा वापर करणारे Action चित्रपट आले तरी Animated चित्रपटांची क्रेझ काही केल्या कमी होणार नाही हे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'महावतार नरसिंहा' (Mahavatar Narsimha) हा चित्रपटाने सिद्ध करुन दाखवलं आहे... (Bollywood News)
होम्बले…