कलाकार चित्रपटातील त्यांच्या खास शैलीतील डायलॉग्समुळे फेमस होतात… पण १० वर्षांपूर्वी एक असा चित्रपट आला होता ज्यात चिमुकल्या अभिनेत्रीने एकही शब्द न बोलता प्रसिद्धी मिळवली होती… तो चित्रपट म्हणजे 'बजरंगी भाईजान'… सलमान खान (Salman Khan) याची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला रिलीज होऊन १० वर्ष पुर्ण झाली असून यात 'मुन्नी'ची भूमिका हर्षाली मल्होत्रा हिने केली…
मराठी-हिंदी भाषा वादावर सामान्य नागरिकांसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील आपली मतं मांडली आहेत…आपण ज्या शहरात किंवा राज्यात राहतो तेथील भाषेचा, संस्कृतीचा आदर केला पाहिजे अस ठाम मत कलाकारांनी व्यक्त केलं आहे… आता या मुद्द्यावर अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिने आपलं मत मांडलं असून महाराष्ट्रीय लोकं स्वत:हून समोरच्याच्या वाकड्यात जात नाहीत असं स्पष्ट मत तिने…
बॉलिवूड आणि साऊथ अशा दोन्ही चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) हिने घर-संसारासाठी तब्बल १० वर्षांचा करिअरमध्ये ब्रेक घेतला होता… आता मात्र, तिने आमिर खान याच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं असून तिचं चाहत्यांनी स्वागत केलं आहे… शिवाय, मुळची साऊथ हिरोईन असल्यामुळे आता जिनिलियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पुनरागमन केलं असून 'एस.एस.राजामौली' यांनी…
बॉलिवूडमध्ये करिअर घडवण्यासाठी गॉडफादर किंवा स्टार किड असणं गरजेचं असतं असं म्हणतात. पण या शब्दांना हिंदी चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्रींनी मोडून काढत स्वत:चं असं विश्व निर्माण केलं. दीपिका पादूकोण, सुश्मिता सेन, ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा ही त्यातील काही नावं. ‘मिस वर्ल्ड’ हा किताब जिंकलेल्या प्रियांकाने एकेकाळी हिंदीत सुपरहिट चित्रपट देऊनही बॉलिवूडमधील काही लोकांनी नकळतपणे का होईना…
हिंदी चित्रपटसृष्टीची आर्थिक बाजू सध्या चांगलीच भरभक्कम झालेली दिसतेय… २०२५ हे वर्ष सुरु झाल्यापासून ते आत्तापर्यंतच्या पहिल्या सहामाहीत बॉलिवूड चित्रपटांनी १००० कोटींच्या पुढे कमाई केली आहे… येत्या काळात तर १०० ते १००० कोटीच्या पुढे बजेट असणारे चित्रपट येणार असल्यामुळे त्यांच्याकडून तर फारच अपेक्षा मेकर्स आणि प्रेक्षक लावून बसले आहेत… मात्र, सध्या २०२५च्या पहिल्या ६ महिन्यात…
२०२५ या वर्षाची दमदार सुरुवात विकी कौशलच्या 'छावा' (Chhaava Movie) चित्रपटाने केली… लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवनचरित्र मांडण्यात आलं आहे… या चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं… मात्र, अभिनेता संतोष जुवेकर याने नंतर मुलाखतीत केलेल्या काही विधानांमुळे त्याला चांगलंच ट्रोल केलं गेलं… आता यावर स्वत: विकी कौशल याने प्रतिक्रिया…
महाराष्ट्रात सुरु असलेल्या मराठी-हिंदी भाषा वादावर अनेक सेलिब्रिटी आपली मतं मांडताना दिसत आहेत… आता या प्रकरणी अभिनेत्री रेणूका शहाणे (Renuka Shahane) यांनी प्रतिक्रिया दिली असून, "ज्यांना मराठी बोलता येत नाही अशा २-३ जणांना मारुन भाषेला मत होणार नाही आहे", असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं आहे… काय म्हणाल्या आहेत रेणुका शहाणे जाणून घेऊयात….
तर, पुजा चौधरी…
दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचे चित्रपट म्हणजे कॉमेडीचा एक वेगळाच प्रकार ते प्रेक्षकांसमोर मांडणार हे फिक्स… त्यांच्या अनेक बेस्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ३ इडियट्स (3 Idiots)… या चित्रपटातील प्रत्येक कॅरेक्टर, सीन्स, गाणी सगळं काही प्रेक्षकांना तोंडपाठ आहे… इतकंच काय ५ सप्टेंबर ही तारीखही या '३ इडियट्स'मुळे फेमस झाली… रॅंचो (Aamir Khan), फरहान (R Madhvan) आणि…
काही दिवसांपूर्वीच 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाचं दुसरं पर्व येणार असं जाहिर करण्यात आलं… पण या पर्वात सुत्रसंचालक म्हणून डॉ. निलेश साबळे (Dr. Nilesh Sabale) ऐवजी अभिजित खांडकेकर (Abhijeet Khandkekar) दिसणार आहे… आणि हाच मुद्दा उचलून प्रसिद्ध राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट करत निलेशवर टीका केली होती……
'मधुबन में जो कन्हैया किसी गोपी से मिले' हे शब्द कानावर पडताच डोळ्यांसमोर 'लगान' (Lagaan) चित्रपटातील हे सुंदर आणि iconic गाण्याचं चित्र उभं राहिलंच ना... पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणारे गावकरी चिंतेत असूनही श्रीकृष्णाला साद घालत आहेत... जितकं अप्रतिम हे गाणं आहे तितकीच सुंदर आमिर खान आणि ग्रेसी सिंग यांची केमिस्ट्रीसुद्धा होती. पण हे गाणं नेमकं…