कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) यांच्या कॅनडातील कॅफेवर १० जुलै २०२५ च्या रात्री काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला… दरम्यान काही दिवसांपूर्वीच कॅनडामध्ये कपिलच्या Kaps Cafe चं उद्घाटन झालं होतं… आणि आता त्याच्या कॅफेवर अंधाधूंद गोळीबार झाला असून या हल्ल्याची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डी याने घेतली आहे. (Bollywood News)
दरम्यान, एकीकडे कॉमेडी शो आणि…
नितेश तिवारी यांच्या 'रामायण' (Ramayana Movie) चित्रपटाची चर्चा अनाऊसमेंटपासून सुरुच आहे… तगडी स्टारकास्ट आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील बिग बजेट चित्रपट असल्यामुळे प्रेक्ष आतुरतेने या भव्य पौराणिक चित्रपटाची वाट पाहात आहेत… खरं तर आधी रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या रामायण चित्रपटाचं बजेट ८३५ कोटी असल्याचं सांगण्यात आलं होतं… मात्र आता हे बजेट थेट…
१० लाख, १० कोटी किंवा १०० कोटींचा चित्रपट बनवण्यासाठी मेहनत ही लागतेच… लेखक, दिग्दर्शक, संगीतकार कलाकार, तंत्रज्ञ यांच्यासोबतच Atmosphere ची देखील फार महत्वाची भूमिका असते… आता तुम्हाला प्रश्न पडला असेल म्हणजे काय? तर, आजवर भारतीय चित्रपटसृष्टीत कोट्यावधी रुपये खर्च करुन सेट तयार केले गेले, सकाळ, रात्र, ऊन-पाऊस नसला तरी कृत्रिमरित्या तो भासवला गेला… मात्र, असे…
आपल्या देशात सर्व धर्म समभाव आहे अगदी तसंच सिनेइंडस्ट्रीतही विविध प्रांतामधून आलेले वेगवेगळे धर्मीय कलाकार प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसतात… प्रत्येक कलाकार इतरांच्या धर्मांचा आदर करताना आपण पाहतो.. आज आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जी मुस्लिम धर्मीय असूनही हनुमान चालीसा म्हणते आणि गायत्री मंत्राचा जप देखील करते… कोण आहे ही अभिनेत्री जिला गायत्री…
काही कलाकार नाटक, मालिका किंवा चित्रपटांमुळे लोकप्रिय होतात आणि प्रेक्षकांच्या घरातील एक सदस्य होतात… मात्र, एका हास्य कार्यक्रमातून रातोरात स्टार झालेला गौरव मोरे (Gaurav More) आज स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करु शकला आहे… महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाला रामराम केल्यानंतर आता लवकरच गौरव मोरे एका नव्या वाहिनीवर दिसणार आहे… नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या नव्या…
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेवरुन वादंग निर्माण झालं आहे… सामान्य नागरिकांसह कलाविश्वातूनही मराठी भाषेची अस्मिता जपण्याचा प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला… आता या मुद्द्यावर अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) हिने सहभाग घेतला असून तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहारिया (Shikhar Pahariya) याने मराठी भाषेवर केलेल्या पोस्टला तिने दुजोरा दिला आहे… शिखरने आपल्या पोस्टमध्ये,""आपली मराठी अस्मिता…
बऱ्याच दिवसांनी अभिनेता ललित प्रभाकर एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे... एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट सांगणारा ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपटाचा हटके टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे.
दरम्यान, २०१३ मध्ये आलेल्या 'प्रेमाची गोष्ट' या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. घटस्फोटासारख्या सामाजिक विषयावर भाष्य करत, या चित्रपटाने…
आमिर खान आणि जिनिलिया देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला सितारे जमीन पर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला… या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आमिरने त्याच्या आगामी महाभारत चित्रपटाबद्दल भाष्य केलं होतं…महाभारत हा आमिर खान याच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट असेल अशा चर्चा सुरु झाल्या होत्या… मात्र, आमिरनेच त्या चर्चांना पुर्णविराम दिला होता… आता आमिर खान यानेच महाभारत चित्रपटाबद्दल आणि…
ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगांवकर सध्या त्यांच्या विधानांमुळे चांगलेच चर्चेत आहे… आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये जयवंत वाडकर यांनी सचिन पिळगांवकर यांची एक वेगळी बाजू मांडली आहे… बालकालाकर म्हणन कारकिर्द सुरु करणाऱ्या सचिन यांनी ५० वर्षांपेक्षा अधिक काळ भारतीय चित्रपटसृष्टीत घालवला आहे… वाडकर यांनी याच त्यांच्या काळातील एक खास आठवण शेअर केली आहे…
जयवंत वाडकर यांनी…
'कटप्पाने बाहुबली को क्यु मारा?'; या प्रश्नाचं उत्तर अजूनही अनुत्तरीत आहे… आणि त्याच तोडीचा आणखी एक महत्वाचा प्रश्नम्हणजे 'पुणेकर दुपारी १ ते ४ या वेळेत का झोपतात…?'. खरं तर यावर बरेच मीम्सही सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत… आता मात्र, एका पुणेरी अभिनेत्रीनेच पुणेकरांच्या दुपारच्या झोपेबद्दल महत्वाचं विधान केलं आहे…
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमधील धाकड…