मराठी चित्रपटसृष्टीतील पावरफुल कपल म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट…२०१३ मध्ये 'टाईम प्लीज' (Time Please) या चित्रपटानंतर दोघांनी एकत्र चित्रपटात काम केलं नव्हतं… आता तब्बल १२ वर्षांनी दोघं पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत…‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटात पुन्हा एकदा उमेश आणि प्रिया आपल्या कॅमिस्ट्रीने प्रेक्षकांना भंडावून सोडणार आहेत… गेल्या काही वर्षांपासून दोघांचे चाहते…
एखादा चित्रपट कथा, त्यातील गाणी आणि अर्थात कोणते कलाकार आहेत यावर हिट किंवा फ्लॉप ठरतो… आता गाणी म्हटलं की हटके स्टेप्स आल्याच… आणि यात माहिर आहे तो म्हणजे अजय देवगण (Ajay Devgan)… सध्या 'सन ऑफ सरदार २' (Son Of Sardar 2) मुळे तो चांगलाच चर्चेत असून यातील 'पेहला तू, दुजा तू' हे गाणं ट्रोल होतंय……
भटकायला कुणाला आवडत नाही? रोजच्या ऑफिसच्या, धकाधकीच्या जीवनात थोडासा ब्रेक घेऊन मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत फिरायला सगळ्यांनाच आवडतं.. पण जर का काही कारणांमुळे फिरायला जाता येत नसेल तर घरबसल्या बाहेरचं जग तुम्हाला दाखवू असं कुणी म्हटलं तर? साहजिकच हसायला येईल… पण २००५ मध्ये अभिनेते मिलिंद गुणाजी (Milind Gunaji) यांनी 'भटकंती' या कार्यक्रमातून लोकांना सह्याद्रीची सफर घडवली…
रामायण… म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय… अशातच बॉलिवूडमधला पहिला भव्य आणि बिग बजेट असणारा रामायण चित्रपट रिलीज होणार असल्यामुळे सगळीकडेच पौराणिक चित्रपटाची चर्चा आहे… नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' (Ramayana Movie) चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम साकारतोय तर साई पल्लवी सीता माता.. मल्टिस्टार कास्ट असणाऱ्या या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा रंगली आहे… आता एकीकडे चित्रपटाची चर्चा सुरु…
मराठी चित्रपटसृष्टीत कायम वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट येत असतात… प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी दिग्दर्शक, लेखक, कलाकार कायम आऊट ऑफ द बॉक्स काय देऊ शकतो याचा सातत्याने विचार करत असतात.. बायोपिक्स, राजकीय चित्रपट, ऐतिहासिक चित्रपटांच्या सोबतच कायम महिला प्रधान (Female Centric Movies) चित्रपटांनीही प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे… आजवर भारतीय चित्रपटसृष्टीत विशेष स्थान कमावणाऱ्या महिला प्रधान चित्रपटांच्या यादीत…
थिएटरमध्ये जाऊन महागातले पॉपकॉर्न्स खात चित्रपट पाहण्यापेक्षा अलीकडे लोकं घरात होम थिएटर करुन चित्रपट किंवा सीरीज पाहणं अधिक पसंत करतात… थिएटर्समध्ये चित्रपट पाहायला जातातच त्यात वाद नाही पण तरी घरी निवांत चित्रपट किंवा सीरीज पाहण्याची मजा काही वेगळीच असते.. (Entertainment News)
हॉरर, क्राइम, थ्रिलर, ड्रामा, फॅमिली शो अशा विविध कलाकृती ओटीटीवर पाहता येतात. ओटीटीवर प्रामुख्याने…
बॉलिवूड चित्रपटांच्या गर्दीत सध्या प्रेक्षकांना साऊथ इंडियन चित्रपटांची चटक लागली आहे… कन्नड, तमिळ, तेलुगु भाषांमधील राजकीय किंवा थ्रिलर चित्रपट, सीरीज पाहण्याकडे प्रेक्षकांचा अधिक कल दिसून येतो… अशातच ३ वर्षांपूर्वी आलेल्या 'कांतारा' चित्रपटाने तर प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं… ऋषभ शेट्टी याचं दिग्दर्शन असणारा हा कन्नड चित्रपट जरी केवळ त्यांच्या ग्रानीण संस्कृतीवर आधारित असला तरी तो…
बॉलिवूडमध्ये बच्चन, कपूर अशा कुटुंबांनी अढळ स्थान निर्माण केलं आहे… त्यातच कपूर घराण्यातील प्रत्येक पिढी अभिनय, दिग्दर्शन क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे विशेष चर्चेत असते… सध्या याच कपूर फॅमेलीमधील रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) विशेष चलती आहे… लवकरच त्याचा 'रामायण' (Ramayana Movie) हा बॉलिवूडमधला पहिला भव्य पौराणिक चित्रपट येणार असून यात तो प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार आहे……
महाराष्ट्रातल्या असंख्य गोष्टी जगात भारी आहेत… त्यातच कोल्हापूरी चपलेचा नादच वेगळा… प्राडा (PRADA Fashion Brand) या फॅशन ब्रॅण्डने त्यांच्या स्प्रिंग-समर कलेक्शनमध्ये कोल्हापूरी चपलांना प्रमोट केलं.. महाराष्ट्रातल्या कोल्हापूरी चपलांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली हे चांगलंचं आहे पण त्यांनी कुठलंच प्रेडिट न देता स्वत:चं प्रोडक्ट असल्याचं सांगितलं. गेल्या कित्येक दशकांपासून आपल्या कोल्हापूरातल्या या 'कोल्हापुरी'ची क्रेझ जगभरात असून…
गेल्या काही दिवसांपासून 'प्राडा' (PRADA) या ब्रॅण्डला भारताचा विरोध सहन करावा लागतोय… काही दिवसांपूर्वी झालेल्या एका फॅशन शो मध्ये आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूरी चपला त्यांच्या मॉडल्सने घातल्या होत्या आणि भारताला क्रेडिटही दिलं नसल्यामुळे त्यांना चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं… आता या प्रकरणावर अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) हिने सुचक सोशल मिडिया पोस्ट करत प्राडाला टोमणा मारला…