नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' (Ramayana Movie) चित्रपटाची गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार चर्चा आहे. चित्रपटाच्या सेटवरुन कलाकारांच्या गेटअपचे फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये बॉलिवूडच्या पहिल्या बिग बजेट चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. आता या भव्य 'रामायण' चित्रपटाबद्दल सर्वात मोठी अपडेट समोर आली असून लवकरच चित्रपटाचा लोगो अनावरण केला जाणार आहे. (Ramayana Movie Update)
दरम्यान, 'रामायण' चित्रपट हा…
सध्या 'पंचायत' ही वेबसिरीज सगळीकडेच गाजतेय… यातल्या मेन character पैकी एक असलेल्या अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांना आता आपण मंजू देवी म्हणूनच ओळखतो. याच नीता गुप्ता यांची ८०च्या दशकात पंचाईत झाली होती. तसं Single Parent ही संकल्पना कदाचित आता २१व्या शतकात आपण थोडी फार का होईना Accept केलीये… पण ७०-८०च्या दशकात एकट्या आईने बाळाला…
बॉलिवूडमधल्या कलाकारांचं ब्रेकअप, पॅचअप किंवा घटस्फोट हे कायमच चर्चेतील विषय असतात… गेल्या काही महिन्यांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाबद्दल बोललं जात होतं.. पण घरातल्या लग्नकार्यात दोघांनी एकत्र उपस्थिती दाखवत आणि कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ऐश्वर्याने साडी नेसून भांगात कुंकू भरुन लोकांची तोंडंच बंद केली होती… आत्तापर्यंत ऐश्वर्या किंवा अभिषेक दोघांपैकी कुणीच घटस्फोटांच्या बातम्यांबद्दल प्रतिक्रिया…
सौंदर्याची खाण आणि अष्टपैलु अभिनेत्री रेखा (Rekha) यांच्या 'उमराव जान' (Umrao Jaan Movie 1981) चित्रपटाला प्रदर्शित होऊन ४४ वर्ष पुर्ण झाली. आजही रेखा यांचं सौंदर्य लोकांना घायाळ करणारं आहे… ८०-९०चं दशकं आपल्या अभिनयाने गाजवणाऱ्या रेखा यांच्या करिअरमधील 'उमराव जान' हा चित्रपट टर्निंग पॉईंट नक्कीच ठरला होता.. मात्र, तुम्हाला माहित आहे का या चित्रपटासाठी रेखा नाही…
बॉलिवूडचा बेस्ट खलनायक म्हणजे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरी (Amrish Puri)… उत्कृष्ट अभिनयकौशल्यासोबतच त्यांच्या भारदस्त आवाजाने अख्खी बॉलिवूड इंडस्ट्री त्यांनी गाजवली… 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे','करण अर्जून', 'परदेस' असे एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट त्यांनी दिले… पण तुम्हाला माहित आहे का एका चित्रपटाचं शुटींग करत असताना चक्क अमरीश पुरी यांची काही तासांसाठी स्मृती हरवली होती… इतकंच काय…
मराठी चित्रपट सध्या हिंदी चित्रपटांना पुन्हा एकदा काँटे की टक्कर देताना दिसत आहेत… गेल्या काही महिन्यांमध्ये प्रेक्षकांना आवडतील आणि भावतील असे वेगवेगळ्या आशयांचे आणि विषयांचे चित्रपट रिलीज होत असल्याकारणाने प्रेक्षकांनाही चित्रपट पाहण्यासाठी ऑप्शन्स उपलब्ध आहेत… अशातच 'जारण' (Jarann Movie) सारखा हॉरर-थ्रिलर चित्रपट सध्या प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधतोय… ६ जून २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने…
'स्त्री', 'मुंज्या' या हॉरर कॉमेडी युनिवर्सनंतर (Horror Comedy Universe) आता प्रेक्षकांचा आणि मेकर्सचा कल 'शैतान' (Shaitaan) चित्रपटासारख्या हॉरर-थ्रिलर युनिवर्सकडे वळला आहे… अजय देवगण (Ajay Devgan) आणि आर. माधवन यांची प्रमुख भूमिका असणारा 'शैतान' चित्रपट २०२४ मध्ये आला होता… आता याच चित्रपटाचं एक नवं युनिवर्स बॉलिवूडमध्ये तयार केलं जात आहे. यातील दुसरा चित्रपट म्हणजे काजोलची (Kajol)…
महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या ६१व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची नामांकने जाहिर करण्यात आली आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या कलावंतांचा गुणगौरव राज्य पुरस्कार देत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नामांकित निर्मिती संस्थासोबत यंदा वर्ध्यातील दिग्दर्शक हरिष इथापे यांच्या तेरवं चित्रपटाची वर्णी लागली आहे. जाणून घेऊयात इतर नामांकनं…(The Maharashtra State Film Awards)
६१व्या राज्य…
अभिनय आणि आपल्या नृत्याने प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चित्रपटांसोबत अध्यात्म्यात गुंतली आहे… काही दिवसांपूर्वीच तिने सहकुटुंब केदारनाथला जाऊन शंकराचं दर्शन घेतलं होतं…तिच्यासोबत या स्पिरिच्युअल जर्नीत अमृता खानविलकर देखील दिसली होती… पण तु्म्हाला माहित आहे का प्राजक्ता माळी हिचं पंढरपूरशी खास नातं आहे.. जाणून घेऊयात त्याबद्दल…(Marathi Entertainment News)
सध्या संपू्र्ण महाराष्ट्र विठूरायाच्या भक्तीत…
२०२५ हे वर्ष मराठी चित्रपटांसाठी फार खास आहे असं नक्कीच दिसतंय… 'गुलकंद', 'आता थांबायचं नाय', 'जारण' हे चित्रपट प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादासह बॉक्स ऑफिसवरही छान कमाई करत आहेत… वेगळे विषय आणि आशय प्रेक्षकांसमोर मांडताना मराठी मातीतला तो रांगडेपणा पुन्हा एकदा मराठी चित्रपटांमध्ये दिसतोय.. मात्र, काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला प्रसाद ओक दिग्दर्शित 'सुशीला-सुजीत' चित्रपट प्रेक्षकांच्या फारसा पथ्याला…