निळे डोळे, मोहक सौंदर्य, अभिनय आणि नृत्याची जाण असणारी अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) हिने ९०चं आणि २०००चं बॉलिवूडचं दशक चांगलंच गाजवलं… राज कपूर यांची नात असूनही कधीच तिला वशीला लावून चित्रपट मिळाला नाही असं बऱ्याच मुलाखतीमध्ये करिश्मा स्वत: बोलली आहे… ३४ वर्षांपेक्षा अधिक काळ सिने-इंडस्ट्रीत काम करणारी करिश्मा राजा हिंदुस्थानी, दिल तो पागल है,…
हिंदी चित्रपटसृष्टीचा ४० ते ७०च्या दशकातील काळ आपल्या मनमोहक सौंदर्य, अदाकारी आणि अभिनयाने गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे मीना कुमारी (Meena Kumari)… भारतीय चित्रपटांच्या इतिहासात त्यांचं नाव 'ट्रेजेडी क्वीन' म्हणून ओळखलं गेलं… मीना कुमारी यांच्या चित्रपटांची जितकी चर्चा झाली त्यापेक्षा अधिक त्यांचं वैयक्तिक आयुष्य म्हणजे हॉट टॉपिक होता आणि आजही आहे…मीना कुमारी यांच्या बायोपिकची घोषणा झाल्यापासून त्यांची…
बॉलिवूडमध्ये एका कलाकाराने दुसऱ्या कलाकारला रिप्लेस करणं हे फार कॉमन झालं आहे… किंवा एखाद्या कलाकाराने रिजेक्ट केलेला चित्रपट दुसऱ्याच कलाकाराचं नशीबच बदलून टाकतो अशी बरीच उदाहरणं इंडस्ट्रीत आहेत… असंच एक उदाहरण म्हणजे अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांनी नाकारलेल्या एका चित्रपटामुळे माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिचं चक्क आयुष्यच बदलून गेलं होतं… तो चित्रपट नेमकी कोणता होता जाणून…
सगळ्यांची लाडकी जान्हवी अर्थात अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) सध्या मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतेय… 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून लोकप्रियता मिळवणाऱ्या तेजश्रीने काही महिन्यांपूर्वीच स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सोडली होती… मात्र, आता पुन्हा एकदा ती मालिकेकडे वळल्यामुळे प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे… मालिकेनंतर आता तेजश्रीने तिच्या…
पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) गेल्या काही काळापासून चांगलाच चर्चेत आहे… काही महिन्यांपूर्वीच युरोपमध्ये झालेल्या त्याच्या एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये रतन टाटा यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर लाईव्ह कॉन्सर्ट थांबवून त्याने टाटांना श्रद्धांजली वाहिली होती… परदेशात आपल्या देशाप्रती त्याने दाखवलेली आत्मियता लोकांना फारच आवडली आणि त्याचं कौतुकंही झालं.. पण आता भारतात पाकिस्तानी कलाकारांना बंदी…
अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख हे बॉलिवूडचं बबली कपल… दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मोठा फॅन फॉलोईंग बेस तयार करुन जिनिलियाने बॉलिवूड आणि मराठी प्रेक्षकांनाही वेड लावलं… जिनिलियाने बऱ्याच वर्षांनी हिंदीत कमबॅक केलं असून सध्या आमिर खान याच्या सितारे जमीन पर या चित्रपटात ती महत्वाच्या भूमिकेत झळकली आहे… १२ वर्ष खरं तर जिनिलिया चित्रपटांपासून लांब होती..…
मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले आहेत असं नक्कीच म्हणावं लागेल… 'गुलकंद', 'आता थांबायचं नाय' या चित्रपटांच्या यशानंतर 'एप्रिल मे ९९' हा चित्रपटही प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. २३ मे २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने यशस्वीपणे थिएटरमध्ये ३० दिवस पुर्ण केले आहेत.(Marathi movies 2025)
मापुस्कर ब्रदर्सच्या ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटात ९० च्या दशकातली निरागस…
पद्मश्री अशोक सराफ यांनी ५० वर्षांपेक्षा अधिक काळ रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्राला वाहून दिलं आहे... आजवर एकाहून एक दर्जेदार चित्रपट देणाऱ्या अशोक सराफ यांचा जीव एकदा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी वाचवला आहे... अभिनय शैलीच्या बाबतीत तसं पाहायला गेलं तर अशोक सराफ (Ashok Saraf) आणि नाना पाटेकर (Nana Patekar) म्हणजे दोन टोकाचे कलाकार.. मात्र, इंडस्ट्रीत…
अक्षय कुमार याच्या हाऊसफुल्ल ५ या मल्टि स्टारकास्ट चित्रपटानंतर लवकरच 'वेलकम टु द जंगल' (Welcome To the Jungle) हा चित्रपट लवकरच येणार आहे… या चित्रपटात १०-१२ नाही तर तब्बल २५ पेक्षा अधिक कलाकार एकत्र दिसणार आहेत… २०००मध्ये 'हेरा फेरी', 'वेलकम' अशा कॉमेडी चित्रपटांनी प्रेक्षकांना खळखळवून हसवलं त्या चित्रपटांचे सीक्वेल्सही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत… २००७ मध्ये…
हाऊसफुल्ल ५ चित्रपटामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या नजरेत आलेला अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) त्याच्या आगामी कालिधर लापता चित्रपटामुळे विशेष चर्चेत आहे. कॉमेडी भूमिका जरी अभिषेक बऱ्यापैकी साकारत असला तरी दसवी, पाँ किंवा कालिधर लापता अशा चित्रपटांमध्ये त्याला त्याचं अभिनय कौशल्य खऱ्याअर्थाने प्रेक्षकांसमोर अधिक प्रभावीपणे मांडता येतं… नुकताच अभिषेक बच्चन याच्या 'कालिधर लापता' (Kaalidhar Laapata) चित्रपटाचा ट्रेलर…