भारतीय चित्रपटसृष्टीतील कल्ट क्लासिक चित्रपट ‘शोले’ (Sholay) रिलीज होऊन यावर्षी ५० वर्ष पुर्ण झाली... अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर असणारा हा ‘शोले’ चित्रपट आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे... विशेष म्हणजे रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ ओरिजनल क्लायमॅक्ससह लवकरच रि-रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या रि- रिलीजवर हेरिटेज फाउंडेशन या कंपनीने काम केलं असून…
बॉलिवूडला पडलेलं एक लाघवी आणि सुखद स्वप्न म्हणजे रेखा (Rekha).... सौंदर्य, अदाकार, उत्कृष्ट नृत्यांगना, दर्जेदार अभिनय या सगळ्या कलांनी रेखा परिपुर्ण आहेत... बालकलाकार म्हणून त्यांनी अभिनयाची सुरुवात करत आज त्यांना इंडस्ट्रीत ६० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे... पण आजही त्यांची सुंदरता नवख्या अभिनेत्रींना मागे टाकणारी आहे यात शंकाच नाही... ६०-७०चं दशक गाजवलेल्या रेखा खरं तर…
बऱ्याच दिवसांपासून एस.एस राजामौलींच्या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती... Globetortter हा हॅशटॅगही व्हायरल झाल्यामुळे नेमकी त्यांच्या आगामी चित्रपटाचं हे नाव आहे की अजून काही हे गुलदसत्यात होतं.. अखेर राजामौलींच्या आगामी बिग बजेट चित्रपटाचं नाव समोर आलं असून ते वाराणसी (Varanasi) असं आहे... या चित्रपटात महेश बाबू (Mahesh Babu) आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) प्रमुख…
बॉलिवूडचा अभिनेता सुनील शेट्टी त्याच्या चित्रपटांसोबतच सामाजिक कार्यांमुळे देखील कायम चर्चेत असतो... 'धडकन', 'हेरा फेरी', 'शूटआऊट अॅट लोखंडवाला', 'बॉर्डर' असे अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या सुनील शेट्टी याने नुकताच एक महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा खास किस्सा सांगितला... त्याने असं म्हटलं होतं की, “शुटींगच्यावेळी बच्चन साहेब आमच्यासोबत जेवायला बसत नव्हते”... आता नेमकं सुनील शेट्टी काय…
“तात्या गोंधळ का म्हणून घालतेय रं?" असं एका चिमुरड्याचा आपल्या आजोबांना प्रश्न असतो. त्यावर आजोबा म्हणजेच तात्या त्याला सांगतात, “खंडेराया जागरण गोंधळाला येतो आणि नवरा-नवरीच्या आयुष्यातली सगळी विघ्न दूर घेऊन जातो!" गोंधळ… मराठीत आलेला एक नवीन प्रयोग! पुन्हा एकदा, लोककलेच्या माध्यमातून वेगवेगळी रहस्य उलगडणारा हा चित्रपट बघून तुमच्या डोक्याच्या तारा अक्षरशः हलून जातील. काही छोटे…
ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांना काही दिवसांपूर्वी गंधार गौरव पुरस्कार जाहिर झाला होता... १४ नोव्हेंबर २०२५ रोजी पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते निवेदिता यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला... यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना त्यांनी भाजप पक्षाला पाठिंबा देत मी कट्टर भाजप समर्थक असल्याचं म्हटलं... दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी देखील भाजप पक्ष…
२०२५ हे वर्ष बॉलिवूड कपल्ससाठी फार स्पेशल ठरलं आहे... विकी-कॅटरिना, सिद्धार्थ-कियारा, परिणीती-राघव नंतर आता आणखी एका कपलच्या घरी चिमुकल्या पाहूण्याचं आगमन झालं आहे.... राजकुमार राव आणि पत्रलेखा यांना गोंडस मुलगी झाली असून विशेष म्हणजे त्यांच्या चौथ्या लग्नाच्या वाढदिवशी त्यांना कन्यारत्न झालं आहे... (Rajkumar rao & Patralekha Baby)
१५ नोव्हेंबर २०२५ रोजी राजकुमार राव आणि पत्रलेखा…
मुलीला पाळी आली की तिचं स्वातंत्र्य हिरावलं जातं असं जरा का मी तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसेल का? काही जण म्हणतील अरे असं कसं? आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर Periods आले म्हणजे मुलगी मोठी झाली आणि त्याचा आनंद हा सेलिब्रेट केला जातो... पण बाई तुझ्यापायी या वेब सीरीजमध्ये चक्क पाळी आल्यानंतर मुलींची सगळी स्वप्न एका…
धर्मवीर आनंद दिघे यांच्या राजकीय आणि वैयक्तिक जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ (Dharmaveer Movie) या चित्रपटाने इतिहास रचला... २०२२ मध्ये ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट रिलीज झाला होता... त्यानंतर २०२४ मध्ये ‘धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपट आला... आता निर्माते मंगेश देसाई धर्मवीर ३ कधी आणणार याची चर्चा सुरु असताना देसाईंचं एक महत्वाचं…
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध विषय हाताळले जात आहेत.. अशातच एका महत्वाच्या व्यक्तीवर बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे... सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकाराची आपली एक वेगळी इमेज आहे. प्रत्येकजण एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेसाठी ओळखला जातो. पण हेच कलाकार जेव्हा अनपेक्षितपणे एखाद्या वेगळ्या भूमिकेत दिसतात तेव्हा सर्वांच्याच अपेक्षा उंचावतात. नेहमीच वेगळ्या धाटणीचे तसंच आशयघन चित्रपटांच्या शोधात असणारे अभिनेता उमेश कामत…