गांधीजींवर आजवर कित्येक चित्रपट आले आहेत. अगदी बेन किंग्सले यांच्या 'गांधी'पासून राजकुमार हिरानी व संजय दत्त यांच्या 'लगे रहो मुन्नाभाई'पर्यंत लांब लचक यादी होईल, इतकंच काय तर मध्यंतरी राजकुमार संतोषी यांच्या बाळबोध आणि हास्यास्पद अशा 'गांधी विरुद्ध गोडसे'मध्येसुद्धा गांधीजींचाच गवगवा पाहायला मिळतो. परंतु सुप्रसिद्ध गायक व संगीतकार सुधीर फडके यांच्यानंतर तब्बल २३ वर्षांनी हरियाणामधून आलेल्या…
‘मनं येड्यागत झालं’ हा नव्याकोरा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून दिवंगत अभिनेते ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ यांची लेक ‘स्वानंदी बेर्डे’ मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. यात तिच्याबरोबर लोकप्रिय अभिनेता ‘सुमेध मुदगलकर’ मुख्य भूमिकेत आहे.
मराठी, हिंदीच्या जोडीने साऊथ इंडस्ट्रीतही गाजणारं मोठं नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते ‘महेश वामन मांजरेकर’! एका गंभीर आजारावर मात करूनही कामाप्रती असणारं त्यांचं प्रेम व एनर्जी सगळ्यांनाच थक्क करते. पण, याच कारणामुळे त्यांच्या मागे एखादा डिटेक्टिव्ह ठेवला तर? होय, अभिनेता ‘सिद्धार्थ जाधव’ याने नुकताच याबाबत एक गंमतीशीर खुलासा केला आहे.
सरतं वर्ष सरलं आणि नववर्ष नवा अंदाज घेऊन आता आपल्यापुढे ठाकलं. सरत्या वर्षातल्या चार चांगल्या गोष्टी पुढे नेत आता प्रत्येकजण नव्या संधी आणि अपेक्षांच्या शोधात पुढे निघालाय आणि आपली मराठी इंडस्ट्री सुद्धा या सगळ्यासाठी सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतय.. येत्या काही दिवसांतच आपल्या भेटीला अनेक सिनेमे येऊ घातलेत, ते कोणते, त्यांचे विषय कोणते या सगळ्या…
बॉलिवूडमधील सुपर डुपर हिट फिल्म म्हणजे ३ इडियट्स ! त्यात ३ इडियट्स जेवढे चमकले तेवढाच भाव खाऊन गेला चतुर रामलिंगम म्हणजे ओमी वैद्य ! त्याची बोलण्याची स्टाइल तर सगळ्यात हटके होती. अर्धी तोडकी मोडकी हिंदी त्याला अमेरिकन अक्सेंटचा तडका आणि वर्गातील सगळ्यात हुशार मुलांच्यात जो नर्डीपणा असतो ज्यात ते शिक्षकांची खुशामत करतात, दुसऱ्यांना मागे खेचून…
मेहबूब खान दिग्दर्शित ‘मदर इंडिया’ मधील बिरजू आठवत असेलच. लाला कडून आपल्या आईचे दागिने सोडवून आणायला गुन्हेगारीची वाट धरणारा रागीट स्वभावाचा बिरजू पडद्यावर जिवंत करणारे किंवा एक चतुर नार गाण्यातील जुगलबंदी मध्ये मेहमूदला कॉमेडीमध्ये टक्कर देणारे अभिनेते म्हणजे सुनील दत्त ! एवढ्या मोठ्या एक्टिंग रेंजची देणगी लाभलेल्या सुनील दत्त यांनी बिरजूच्या कितीतरी मानवी छटा त्यांनी…
चक दे इंडिया, जय हो, कर हर मैदान फतेह सारखी इन्स्पिरेशनल आणि देशभक्तीपर गाणी असोत, चल छैय्याँ छैय्याँ, लगन लगन , रमता जोगी, दर्द-ए-डिस्को सारखी प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा दाखवणारे गाणी असोत या प्रत्येक गाण्याचा आत्मा ओळखून त्यात जीव ओतणारा अवलिया गायक म्हणजे सुखविंदर सिंग !
प्रेमात काय काय होत? किंवा प्रेम लोकांना कसे बदलू शकते? कोणी वेडा होतो कोणी योग्य मार्गाला लागतो कोणी बेवडा बनतो पण एक माणूस चक्क अभिनेता बनला ! बरं बनला ते बनला पुढे जाऊन आपल्या साधेपणाने डायरेक्ट अँग्री यंग मॅन म्हणजे अमिताभ बच्चनला टफ फाइट दिली. आपण बोलत आहोत अमोल पालेकर यांच्याबद्दल. अमोल पालेकर हे नाव…
अनुराग कश्यप हा बॉलिवूडमधील एक महत्वाचा दिग्दर्शक! आपल्या वास्तववादी आणि मॉडर्न स्टाईलच्या चित्रपटांमुळे त्याने आपला एक प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे आणि तो दरवेळी वाढतच चालला आहे. ब्लॅक फ्रायडे, अग्ली, गँग्स ऑफ वासेपूर, नो स्मोकिंग, रमण राघव अशा दर्जेदार चित्रपटांचे लेखन-दिग्दर्शन करून त्यांनी बॉलिवूड चित्रपटांना नवा आयाम दिला. पण त्यांनी त्यांच्या करियर सर्वात आधी लिहिलेला…
लिजेंडरी लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या स्ट्रगलिंगच्या दिवसातील हा किस्सा आहे. जावेद साहेब त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये नुकतेच एक-दोन प्रोजेक्ट करून थोडेसे नावारूपाला आले होते. त्या काळात एकामागून एक प्रोजेक्ट कधीच मिळत नव्हते यामुळे जावेद साहेबांमागे नेहमी पैशाची चणचण असायची. त्यांना घरून काहीच सपोर्ट नव्हता. त्यांची