ओंकारने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत तो नवसंजीवनी आणायचा. त्याची अभिनयशैली, संवादफेक ल्य यामुळे प्रत्येक स्किट गाजायचं.
स्टार प्रवाहवरील ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेता आदिश वैद्य अचानक बाहेर पडला होता. ही मालिका उत्तम सुरू असताना त्याने घेतलेला हा निर्णय अनेक प्रेक्षकांसाठी आश्चर्याचा विषय ठरला आहे. मात्र, आदिशने या निर्णयामागचं खरं कारण स्पष्ट केलं आहे. एका मुलाखतीत बोलताना आदिश म्हणतो, “जर सेटवर कुणी आरडाओरडा करत असेल, शिवीगाळ करत असेल, किंवा मानसिक, शारीरिक पातळीवर…
‘शुभविवाह’मध्ये मी एसीपी अपूर्वा पुरोहित या पात्रात दिसणार आहे, आणि पहिल्यांदाच धडाकेबाज पोलीस अधिकारी म्हणून येणार आहे.”
सगळेच ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते, त्या बहुचर्चित कांताराचा दुसरा पार्ट दसऱ्याच्या निमित्ताने रिलीज झाला. खरं तर कांताराचा पहिला पार्ट लो बजेट आणि बिग इम्पॅक्ट वाला होता. पण हा Kantara Chapter 1 बिग बिजेट आणि बिग Impact वाला ठरला आहे. खरं तर इतक्या मोठ्या चित्रपटाचं लिखाण, दिग्दर्शन, त्यासोबतच त्यात अभिनय आणि मायथॉलॉजीकल अॅक्शन ड्रामा…
गौरवने इंस्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअर करत सांगितलं, “फिल्टर पाडा ते पवई हा प्रवास छोटा वाटत असला तरी, तो पूर्ण करण्यासाठी खूप वर्षे लागली.
सध्याच्या काळात, सिनेमांचे विषय व कथानक यांचं स्वरूप बरंच बदललं आहे. पण, तरीही जंगलतोड सारखा सामाजिक विषय व त्याच्या जोडीला लोककलेसारख्या पौराणिक गाभा असणाऱ्या कथानकासाठी पुढाकार घेण्याचं काम 'झी स्टुडिओज्'ने 'दशावतार' (Dashavatar Marathi Movie) या सिनेमाच्या रूपातून केलं आहे. (Dashavatar Movie Review)
चित्रपटाची कथा सुरू होते, तीच मिट्ट काळ्या अंधारातल्या कोकणातल्या जंगलात! अनेक वर्ष दशावतार…
कल्पना आणि सायली यांच्यातील दुरावा मिटलेला दाखवण्यात आला. अर्जुन, अस्मिता, प्रताप आणि प्रतिमा यांनी केलेल्या नाटकामुळे हे शक्य झालं.
‘नशीबवान’ ही नवी मालिका देखील १५ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अजय पूरकर खलनायकाची भूमिका साकारणार आहे.
शशांकने आपल्या Instagram Story वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने प्रथम Tesla चे भारतात स्वागत करत लिहिले आहे
भारताच्या सिनेइतिहासातील सर्वात महान अभिनेत्यांपैकी एक असलेल्या सुपरस्टार रजनीकांत यांनी इंडस्ट्रीमध्ये तब्बल ५० वर्ष पूर्ण केली आहेत. त्यातच नुकताच त्यांचा ‘कुली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून रसिक प्रेक्षक आणि खासकरून रजनी फॅन्सकडून त्याला भरभरून प्रेम मिळत आहे. (Rajinikanth)
पहिल्याच दिवशी जगभरात तब्बल १५१ कोटींची कमाई करून असा पराक्रम करणारा हा पहिलाच तमिळ चित्रपट ठरला. आता…