आता भारताने थेट त्यांच्याच घरात घुसून त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. ऑपरेशन सिंदुरननंतर पाकिस्तानने सीमारेषांवर गोळीबार सुरु केला. या गोळीबारामध्ये सीमारेषेजवळील अनेक लोकांचा मृत्यू झाला. तर जवान दिनेश कुमार शर्मा हे देखील शहीद झाले. पाकिस्तानच्या गोळीबाराला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची मागणी सर्वच स्तरातून होत असताना, भारताने देखील पाकला जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली…
पूर्वी लोकं कायम शहरांकडे आकर्षित व्हायचे. इथले आधुनिक जीवन, सुखसोयी आदी सर्वच गोष्टी गावातल्या लोकांना कायम खुणवायच्या. यासाठीच सतत शहरात काम कसे मिळवता येईल आणि त्या निमित्ताने शहरात कसे जाता येईल याचा विचार करायची. काळ बदलला आणि सर्वच गावातले लोकं छोट्या छोट्या कामाच्या निमित्ताने शहरात येऊ लागले आणि कायमचे शहराचे झाले. (Nana Patekar)
हळूहळू शहराची…
नुकताच अभिनेत्री विशाखा सुभेदारनं (Vishakha Subhedar) तिचा वाढदिवस साजरा केला. तसं पाहिलं तर वाढदिवस हा लहान असो किंवा मोठे प्रत्येकासाठी खासच असतो. स्वतःचे सगळ्यांकडून कोडकौतुक करून घेण्याचा हक्काचा दिवस. त्यातही कलाकार मंडळींचा वाढदिवस म्हणजे अधिकच खास. कारण त्यांना तर त्या दिवशी चहुबाजूनी शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळत असतात. विशाखासाठी देखील तिचा हा वाढदिवस खूपच खास होता,…
आपल्याकडे कोणत्याही शुभ कार्यासाठी मुहूर्त, दिवस जितका आवश्यक समजला जातो, तितकीच महत्वाची समजली जाते सनई. कोणतेही शुभकार्य या सनईशिवाय संपन्नच होत नाही. इतके मोठे गारुड या सनईचे आपल्यावर आहे. मात्र एक मिनिट….हे गारुड फक्त सनईचेच नाही तर सनई वाजवणाऱ्या दिग्गज अशा उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे देखील आहे बरं का. कारण सनई म्हणजेच उस्ताद बिस्मिल्लाह खान…
१०० पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास लाभलेल्या आपल्या हिंदी सिनेसृष्टीमधे आजवर अनेक दिग्गज, प्रतिभासंपन्न कलाकार होऊन गेले. आज देखील असे अनेक कलाकार आहेत, जे मागील अनेक दशकांपासून या क्षेत्रात कार्यरत आहे. यातलेच एक नाव म्हणजे जेष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल. चित्रपट, मालिकांमध्ये काम करत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या फरीदा यांना कोणत्याही खास ओळखीची गरज नाही.(Farida Jalal)
बहुतकरून…
'मोनिशा बेटा इट्स टू मिडिल क्लास' हा संवाद ऐकला की लगेच डोळ्यासमोर येते ती हाय क्लास, रिच, सुफीस्टीकेटेड, इंग्लिश बोलणारी साराभाई व्हर्सेस साराभाई मालिकेतील माया साराभाई. सतत आपल्या हाय क्लासचा, श्रीमंतीचा तोरा मिरवणारी माया साराभाई आजही सर्वच प्रेक्षकांना आठवत असेल. आठवत असेल काय …? आठवणारच कारण माया साराभाईला विसरणे कोणालाच शक्य नाही. आपल्या प्रभावी अभिनयाने…
मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणजे विराजस कुलकर्णी (Virajas kulkarni). विराजसने आपल्या प्रभावी अभिनयाने खूपच कमी वेळात स्वतःची मोठी ओळख तयार केली आहे. आईचा मृणाल कुलकर्णी यांचा अभिनयाचा वारसा यशस्वी पुढे नेणाऱ्या विराजसने अभिनयासोबतच, दिग्दर्शन आणि लेखक म्हणून देखील स्वतःला सिद्ध केले आहे. नाटक, मालिका, जाहिराती, शॉर्ट फिल्म्स, चित्रपट आदी मनोरंजनाच्या सर्वच माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवणारा…
जिच्याशिवाय या संपूर्ण जगाचा कारभारच चालू शकत नाही असा महत्वाचा घटक म्हजे 'स्त्री'. आपण कितीही 'पुरुषप्रधान संस्कृतीचा' आव आणला तरी देखील स्त्रीशिवाय काहीच शक्य नाही. तुमच्या दृष्टीने जे जे उत्तम गुण व्यक्तीत असायला पाहिजे ते सर्व किंबहुना त्याहीपेक्षा जास्त गुणांनी स्त्री परिपूर्ण असते. सुरुवातीला चूल आणि मुलं सांभाळणारी स्त्री हट्टाने आणि लढून उंबरठा ओलांडून बाहेर…
ज्या नावाशिवाय संपूर्ण मनोरंजनसृष्टीचा इतिहास कायम अपूर्ण असेल असे नाव म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde). आले ना चेहऱ्यावर हलके हसू….? हीच तर जादू होती या नावात लोकांच्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी कोणतेही चावट, विचित्र, दर्जाहीन विनोद करण्याची गरजच नाही, बस नाम ही काफी हैं! लोकं 'विनोदी कलाकार' म्हणून नावलौकिक मिळवण्यासाठी अगदी खालच्या थराला जाऊन विनोद करतात…
महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) हा शो प्रत्येक मराठी माणसाचा आवडता शो आहे. या शोचा चाहता नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. या शोच्या निमित्ताने मराठी मनोरंजनविश्वाला अनेक विनोदी कलाकार मिळाले. या शोमध्ये केवळ अभिनय करणारेच कलाकार आहेत असे अजिबातच नाही. या शोमधील बरेच कलाकार उत्तम लेखक आणि दिग्दर्शक देखील आहे. असाच एक प्रगल्भ अभिनेता, लेखक…