आजची आधुनिक पिढी अनेक गोष्टींनी मुकली आहे, असे अनेकदा आपल्याला वाटत असते. जुन्या पिढीतील अशीच एक गोष्ट म्हणजे पत्र. पूर्वीच्या काळी आपल्या दूरवर असलेल्या आपल्या लोकांशी संवादाचे आणि संदेशवहन करण्याचे मुख्य साधन होते ते पत्र. मात्र आज फोन, इमेल आणि मोबाइलमुळे पत्र विस्मरणात गेले आहे. (Milind Gawali)
मात्र सध्या जर आपण पाहिले तर सोशल मीडियावर…