Skip to content Skip to sidebar Skip to footer

“दिगंबर यांना आत्मपरिक्षणाची गरज”; Aadesh Bandekar स्पष्टच म्हणाले

"मालवणी माणसालाच मालवणी माणूस नको असतो" असं विधान अभिनेते दिगंबर नाईक यांनी नुकत्याच एका मुलाखतीत केलं होतं. तसेच, Aadesh Bandekar यांनी रातोरात त्यांना लक्ष्य या मालिकेतून काढून टाकल्याचं देखील ते म्हणाले होते. आता यावर आदेश बांदेकरंनीच एका व्हिडिओतून प्रत्युत्तर दिलं आहे. "हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे…सुबुद्धी दे…आनंद दे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या मालिकेत…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%