कलाकारांच्या पर्सनल आयुष्यात का सुरु आहे हे डोकावून पाहण्यात लोकांना फारच इंटरेस्ट असतो... शिवाय, कोणता कलाकार कुठल्या कारणामुळे ट्रोल होईल याचाही काही नेम नसतो... काही सेलिब्रिटी ट्रोलींगला सडेतोड उत्तर देतात तर काहींच्या मनावर त्याचा फार परिणाम होतो... बऱ्याचदा वैयक्तिक आयुष्य सोशल मिडियावर शेअर न केल्यामुळेही कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो हे आता लपून राहिलं नाही...…
‘पाणी’ (Paani Movie) चित्रपटाच्या यशानंतर आता अभिनेता आदिनाथ महेश कोठारे (Aadinath Kothare)नव्या प्रोजक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे... १०० डेज या मालिकेत तो पोलिसाच्या भूमिकेत दिसला होता आणि आता तो डिटेक्टिव्हच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे... आदिनाथ सध्या त्याच्याचनिर्मिती संस्थेच्या 'नशीबवान' मालिकेत तो काम करताना दिसत आहे. आता आगामी 'डिटेक्टिव धनंजय' वेबसीरिज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून…
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' (Ramayana) चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे... बॉलिवूडमधला हा बिग बजेट चित्रपट दोन भागांमध्ये येणार असून काही दिवसांपूर्वीच चित्रपटात कोण कोणते कलाकार दिसणार याचा अनाऊन्समेंट व्हिडिओ देखील समोर आला होता... दरम्यान, या मल्टि स्टारकास्ट चित्रपटात एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी लागली असून नुकतंच त्याने रामायम चित्रपटात त्याला मिळालेल्या संधीबद्दल आपली प्रतिक्रिया दिली…
यंदाचं फिल्मफेअर पुरस्काराचं हे १० वं वर्ष होतं.. दरवर्षी प्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांना त्यांच्या कामाची पोचपावती देणारा हा पुरस्कार सोहळा फार मानाचा समजला जातो… या वर्षी 'पाणी' (Paani Movie), 'फुलवंती', 'जुनं फर्निचर' अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये चुरशीची लढत दिसली.. मात्र, आदिनाथ कोठारे (Aaditnath Kothare) अभिनित आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) निर्मिती पाणी…
प्रभू श्री राम आणि 'रामायण' (Ramayana) हा प्रत्येक हिंदु धर्मिय व्यक्तीचा जिव्हाळ्याचा विषय… आजवर रामायणावर आधारित मालिका, नाटक, चित्रपट आले… प्रत्येक कलाकृतीने आपलं वेगळेपण सिद्ध करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला… परंतु, ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरूष' (Aadipurush) हा चित्रपट चांगलाच आपटला… खरं तर ६०० कोटींच्या बजेटमध्ये उत्कृष्ट ग्राफिक्स आणि व्हिएफएक्सचा अनुभव प्रेक्षकांना देता आला असता पण Larger…
भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रत्येक भाषेतील चित्रपटाचा एक USP असतो... आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय? तर, हॉलिवूड म्हटलं की High end टॅक्नोलॉजी, बॉलिवूड म्हटलं की सुपरस्टार्स आणि आपली मराठी चित्रपटसृष्टी म्हटलं की content driven चित्रपट... मुळात भारतात चित्रपटांचा पाया दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) या मराठमोळ्या माणसाने रोवला.. परदेशातून चित्रपटांचं तंत्रज्ञान शिकून आलेल्या फाळकेंनी लोकांना हे मनोरंजनाचं एक…
स्वराज आणि मल्हारच्या नात्यात हे भावनिक चढउतार सुरु असतानाच मालिकेत अभिनेत्री उर्मिला कानेटकरची एण्ट्री होणार आहे.