भारतामध्ये थिएटरला सर्वाधिक चाललेला चित्रपट म्हणून आता ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाकडे पाहिले जाते. 20 ऑक्टोबर 1996 या रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट कोरोनाचा दोन वर्षाचा कालावधी सोडला तर मागची 30 वर्ष हा चित्रपट, अखंडपणे मुंबईच्या ‘मराठा मंदिर’ या चित्रपटगृहात चालू आहे! हा कदाचित जागतिक विक्रम असावा. हा चित्रपट यशराज फिल्मसाठी अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण…
शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने आजवर विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं निखल मनोरंजन केलं आहे... खलनायक, रोमॅंटिक हिरो अशा निराळ्या धाटणीच्या भूमिकांमध्ये तो कायमच प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्यात यशस्वी झाला आहे... परिणामी तब्बल ३० वर्षांनी त्याला जवान चित्रपटासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला... शाहरुखच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘चक दे इंडिया’ (Chak…
२००४ ते २०१३ हा काळ अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याच्या अभिनय कारकिर्दिचा बऱ्यापैकी चांगला काळ होता असं म्हणावं लागेल… कारण २००४ मध्ये 'धुम' (Dhoom movie) चित्रपट आला आणि अभिषेकच्या बुडत्या करिअरला एक आधार मिळाला… त्या आधी 'मै प्रेम की दिवानी 'हु, 'ओम जय जगदीश', 'तेरा जादू चल गया' हे चित्रपट त्याने केले खरे पण त्याला…