Skip to content Skip to sidebar Skip to footer

Aandhi चित्रपटाच्या रिलीजला ५१ वर्ष पूर्ण; राजकारण बदलले पण चित्रपटाचा क्लास कायम!

चित्रपटाचे संवाद कधी खूपच अर्थपूर्ण असतात, बोलके असतात, बोचरे असतात. त्यातच तो संवाद गुलजार यांनी लिहिलेला असेल तर, ‘आंधी’ मधील गुलजार यांचा असाच एक संवाद आहे. तो फारच गाजला. फार बोलका आहे तो संवाद. चित्रपटातील राजकीय पक्षाचा कारभार सांभाळणारा चंद्रसेन ( ओम शिवपुरी) एका वृत्तपत्राच्या संपादकास म्हणतो, इलेक्शन के पहले आप हमारा खयाल रखिये, उसके…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%