चित्रपटाचे संवाद कधी खूपच अर्थपूर्ण असतात, बोलके असतात, बोचरे असतात. त्यातच तो संवाद गुलजार यांनी लिहिलेला असेल तर, ‘आंधी’ मधील गुलजार यांचा असाच एक संवाद आहे. तो फारच गाजला. फार बोलका आहे तो संवाद. चित्रपटातील राजकीय पक्षाचा कारभार सांभाळणारा चंद्रसेन ( ओम शिवपुरी) एका वृत्तपत्राच्या संपादकास म्हणतो, इलेक्शन के पहले आप हमारा खयाल रखिये, उसके…