Skip to content Skip to sidebar Skip to footer

“मी कुणाच्या वाट्याला जात नाही पण माझ्या वाट्याला कुणी गेलं तर…”; जेव्हा Ajit Pawar यांनी संकर्षणची घेतली होती फिरकी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर आभाळ कोसळलं आहे. दिवसरात्र काम करणारे आणि तितकेच मिश्किल आणि सढळ स्वभाव असणाऱ्या अजित दादांचं मराठी कलाकारांशी देखील खास नातं होतं. एकीकडे अजित दादांची जुनी भाषण व्हायरल होत असताना मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) याची…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%