राज कपूर यांच्यानंतर शोमन ही उपाधी दिग्दर्शक सुभाष घई यांना मिळाली. १९७६ सालच्या ‘कालीचरण’ या चित्रपटापासून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्र निवडले आणि पहिल्या सिनेमापासूनच ते यशस्वी ठरले. सुभाष घई यांच्या चित्रपटातील संगीत नेहमीच लक्षवेधक आणि लोकप्रिय ठरले. त्यांनी संगीतकार बदलत ठेवले असले तरी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी त्यांच्याकडे बरेच चित्रपट स्वरबद्ध केले होते. ‘कालीचरण’ या चित्रपटाला संगीत…
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला आहे... १४ फेब्रुवारी २०२५ रोजी रिलीज झालेल्या ‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन आणि एक कुशल राजे म्हणून त्यांनी कारभार कसा सांभाळला याचा दैदिप्यमान इतिहास दाखवण्यात आला होता... बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने ५०० कोटींच्या पुढे गल्ला जमवला होता... चित्रपटातील कलाकारांचा अभिनय तर उतत्म होताच.. परंतु,…
अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'धुरंधर' (Dhurandhar movie) चित्रपटाची गेल्या अनेक दिवसापासून चर्चा आहे… इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत या चित्रपटाचा एक अॅक्शन सीन देखील शुट केला होता आणि त्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल देखील झाले होते… आदित्य धर (Aaditya Dhar) दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रटाबद्दल आता एक महत्वाची अपडेट समोर आली…
बालक पालक (२०१३) या चित्रपटातून आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरु करणारा अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) लवकरच बॉलिवूड चित्रपटात प्रमुख नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या प्रथमेश याने त्याच्या टॅलेंटच्या जोरावर आजवर विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं निकळ मनोरंजन केलं आहे. आणि आता लवकरच तो हिंदी चित्रपटात लीड रोल करणार असल्यामुळे प्रथमेशला लॉटरीच लागली असं म्हणावं…
देशभक्तीवर आधारित अनेक चित्रपट आजवर आले. यात ‘बॉर्डर’ (Border) हा चित्रपट अग्रस्थानी नक्कीच आहे. १९९७ साली आलेल्या ‘बॉर्डर’ चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीतील एकाहून एक दिग्गज कलाकार होते. सनी देओल, अक्षय खन्ना, सुनील शेट्टी व जॅकी श्रॉफसह अनेक कलाकार दिसले होते. जितका हा चत्रपट गाजला तितकीच चित्रपटातील गाणीही लोकप्रिय झाली होती. १९७१ साली भारत-पाकिस्तानमध्ये (Bharat-Oakistan War) झालेल्या…
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava movie) चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केल्यामुळे छावा चर्चेत आहेच पण त्यातही अभिनेता अक्षय खन्ना (AKshay Khanna) याने साकारलेल्या औरंगजेबामुळेही चित्रपटाबद्दल बरंच बोललं जात आहे. ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा असूनही स्टारकिड अक्षय खन्ना फारसे लाईमलाईटमध्ये दिसले नाहीत. यावर स्वत: अक्षय यांनी भाष्य…
सध्या सर्वत्र केवळ दोनचं चित्रपटांची चर्चा आहे एक म्हणजे सलमान खानचा (Salman Khan) ‘सिकंदर’ आणि दुसरा विकी कौशलचा (Vicky Kaushal) ‘छावा’. थिएटरमध्ये ३० मार्चला ‘सिकंदर’ दहाडण्यासाठी येणार आहे तर विकीचा ‘छावा’ १४ फेब्रुवारीपासून थिएटर चांगलाच गाजवत आहे. दिवसेंदिवस बॉक्स ऑफिसवर ‘छावा’च्या कमाईचा आकडा वाढत आहे. विकी कौशलने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचे लोकांनी कौतुक केलंच…
विकी कौशलच्या ‘छावा’ (Chhaava) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान राडाच केला आहे. ५५० कोटींच्या पुढे कमाई करत या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. जितकी चर्चा ‘छावा’ या चित्रपटाची झाली तितकीच चर्चा या चित्रपटात रायाची भूमिका साकारलेल्या संतोष जुवेकर याच्या एका विधानाची झाली. मुघलांच्या भूमिका साकारणाऱ्या कोणत्याच कलाकारांशी आणि औरंगजेबाच्या भूमिकेत असणाऱ्या अक्षय खन्नासोबतही बोललो…
‘स्त्री २’ (Stree 2) नंतर खरंच कोणत्या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं असेल तर तो आहे ‘छावा’. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची गौरवगाथा मांडण्यात आली आहे. विकी कौशल अक्षरशः छत्रपती संभाजी महाराजांच जीवन जगला आहे असं नक्कीच म्हणावं लागेल. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने २५ दिवसात बॉक्स ऑफिसवर…
Vicky Kaushal च्या ‘छावा’ चित्रपटाने प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळवत बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा गल्ला पार करत नवा इतिहास रचला आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेला ‘छावा’(Chhaava) आजवरच्या सुपरहिट ठरलेल्या अनेक हिंदी चित्रपटांचा रेकॉर्ड मोड़ून काढत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची कथा दाखवण्यात आली. त्यामुळे साहजिकच यात खूप…