“बॉम्ब ल्यारी मे फुटा पर उसका धुंवा बांद्रा से जुहू तक निकला”, असं वादग्रस्त विधान कॉमेडीयन Zakhir Khan याने नुकत्याच एका अॅवॉर्ड शोमध्ये केलं होतं... त्याच्या या विधानानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली... Ranveer Singh याच्या Dhurandhar : The Revenge चित्रपटाने खरं तर भारतीय चित्रपटसृष्टीचा दर्जा उंचावला आहेच, परंतु, इतकी वर्ष जी बॉलिवूड इंडस्ट्री Khan’s मुळे अधिक…
बायोपिक्स, प्रेमकथा, हॉरर, हॉरर-कॉमेडी अशा वेगवेगळ्या पठडीतील चित्रपट मराठीसह हिंदी, साऊथमध्येही सातत्याने येत असतातच... परंतु, ऐतिहासिक चित्रपट करणं ही फार मोठी जबाबदारी आणि जोखमीचं काम असतं असं नक्कीच म्हणावं लागेल... आजवर मराठीत प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान कर्तृत्वावर आधारित चित्रपट आले खरे पण काही जरा आपटलेच... नुकताच बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा' हा…
बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आपलं करिअर तर घडवलं पण कधी लग्न केलं नाही... बऱ्याचदा वेगवेगळ्या अभिनेत्यांसोबत त्यांची नावं जोडली गेली पण स्वत:ची वैयक्तिक बाजू त्यांनी कायम सांभाळली... याच काही अभिनेत्रींपैकी एक आहे ती म्हणजे अमिषा पटेल (Ameesha Patel)... ‘कहो ना प्यार है’ (Kaho Na Pyaar Hai) हा सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना देऊ करणाऱ्या अमिषाने…
बॉलीवूड अभिनेत्री अमीषा पटेलला कोणत्या ही ओळखीची गरज नाही. आपला पहिलाच चित्रपट ‘कहो ना प्यार है’ मधून रातोरात स्टार झालेली अमीषा पटेल