बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मिडीयावर फार एक्टिव्ह असतात. जगभरात घडणाऱ्या घडामोडींवर त्यांचं लक्ष असतं आणि ते सतत त्यांची मतं व्यक्त करत असतात. बऱ्याचदा अमिताभ बच्चन सोशल मिडीयावर केवळ काही शब्दांच्या सूचक पोस्ट करतात आणि चाहत्यांना बूचकळ्यात पाडतात. अशीच काहीशी पोस्ट काही दिवसांपूर्वी त्यांनी केली होती ज्यात त्यांनी ‘आता जाण्याची वेळ आली’ असं लिहिलं होतं.…
आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची ९९ वी जयंती. बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्राच्या किंबहुना भारताच्या राजकारणातील एक धगधगते पर्व होते. बाळासाहेबांच्या नुसत्या नावानेच प्रत्येक व्यक्तीला घाम फुटायचा. त्यांचा आवाज, त्यांचा दरारा, त्यांची धाक एकूणच साहेबांचे व्यक्तिमत्वच असे होते की, प्रत्येक जणं त्यांना घाबरूनच असायचे. आज बाळासाहेब जाऊन बरीच वर्ष झाली, मात्र अजूनही एकही दिवस त्यांची…
बिग बी नेहमीच अनेकांना मदत करताना पाहिले गेले आहेत आणि ते त्यांनी केलेल्या मदतीचा कधीही अभिमान बाळगत नाहीत.