सिनेमातील गाणं कुणी गावं याचा निर्णय हा सामूहिक असतो. चित्रपटाचा नायक, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार सर्वजण मिळून हा निर्णय घेत असतात. पण अंतिम निर्णय हा संगीतकाराचा असतो. कारण त्याची रचना तो गायक गाणार असतो. संगीतकार राहुल देव बर्मन यांनी एका चित्रपटाचे गाणे ध्वनिमुद्रित करताना हे गाणे स्वतःच गाण्याचा निर्णय घेतला. पण इतर सर्वांना ते गाणे किशोर…