कधी कोणत्या चित्रपटावर किंवा मेकर्सवर टीका होईल याचा काही नेम नाही. अशाच कॉन्ट्रोवर्सी सध्या 'द केरला स्टोरी २:गोज बियॉंड' (The Kerala Story 2:Goes Beyond) मुळे सुरु झाली असून चक्क दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी या चित्रपटाला अतिशय वाईट चित्रपट असल्याचं म्हणत टीका केली आहे. इतकंच नाही कश्यप यांनी केरला स्टोरी २ चे दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंग…