Skip to content Skip to sidebar Skip to footer

Asha Bhosle :“हातातून माईक सुटरणार असेल तर मला मृत्यू यावा”

‘अभी न जाओ छोडकर के दिल अभी भरा नहीं...’ खरंच आशाताई अजूनही तुमचं आवाज ऐकून मन भरलं नाही आहे... अजूनही तुमच्या थरथरच्या का होईना पण तो जादूई आवाज कानांवर पडावा अशी फार इच्छा आहे... पण १२ एप्रिल २०२६ रोजी तमाम श्रोत्यांची ती इच्छा अपूर्ण राहिली... स्वरसम्राज्ञी पद्मविभूषण Asha Bhosle यांची प्राणज्योत मालवली... आशा ताईंनी खऱ्या…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%