कुठलाही चित्रपट किंवा मालिका त्यांच्या कथानकासोबत टायटल सॉंग्समुळे अधिक लक्षात राहतात. विशेषत: मराठी मालिकांच्या शीर्षक गीतांनी एक काळ गाजवला आहे. ‘आभाळमाया’ (Aabhalmaya serial), ‘असंभव’, ‘तुजविन सख्या रे’ अशा अनेक मालिकांची शीर्षक गीतं आजही तोंडपाठ आहेत. यापैकीच एक आयकॉनिक टायटल म्हणजे ‘वादळवाट’ (Vadalvaat)... अशोक पत्की (Ashok Patki) यांनी आजवर अजरामर गीतं दिली. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत…
आई वडिलांकडून आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तु मागण्यासाठी आपण सगळ्यांनीच काही ना काही हटके क्लुप्त्या आजमावल्या असणार. आणि त्यात जर का आई-वडिल फारच कडक शिस्तीचे असतील तर मग नाकी नऊच येत असतील नाही का? हट्टाने किंवा प्रेमाने आपल्याला हवी असणारी गोष्ट पालकांकडून करवून घेण्याचं टॅलेंट प्रत्येकात असतंच. असंच काहीसं वेगळं टॅलेंट अभिनेते अविनाश नारकर (Avinash Narkar)…
लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा, मोठा आणि अविस्मरणीय दिवस असतो. सगळेच आपल्या लग्नाची कळत नकळतपणे तयारी करत असतात. प्रत्येकाच्या डोक्यात आपल्या लग्नात आपल्याला नक्की काय करायचे, कसा लूक पाहिजे, कसे डेकोरेशन पाहिजे आदी सर्वच गोष्टींचे प्लॅनिंग करत असतात. आजच्या काळात तर लग्न म्हणजे अतिशय मोठा आणि काही अंशी प्रतिष्ठेचा सोहळा झाला आहे. (Avinash…
ज्यांच्या अवीट सुरांनी साऱ्यांनाच वेड लावले, ज्यांच्या ‘गीतरामायणा’ने प्रत्येक संगीतप्रेमीच्या मनात स्थान निर्माण केले, त्या बाबुजींचा आयुष्यपट लवकरच रुपेरी पडद्यावरून आपल्या भेटीला येत आहे.