आजच्या भागात ती रडत रडत आपल्या भावना व्यक्त करताना दिसणार आहे.
आयुषने सांगितलं की, सुरुवातीला दोघांच्याही वेगवेगळ्या मित्रमंडळी होती. त्याचं स्वतःचं ग्रुपशी घट्ट नातं होतं.
काही जणांचं मत आहे की, जसजसे इतर सदस्य घराबाहेर पडतील, तसतसे शेवटी या टोळीतील सदस्यांनाच एकमेकांविरोधात उभं राहावं लागेल.