पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) मोहिम राबवून पाकिस्तानला सणसणीत उत्तर दिलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ८ मे २०२५ पासून भारत-पाकिस्तान सीमेवर घमासान युद्धाला सुरुवात झाली असून भारतीय सैन्याने पाकिस्तानची पळताभूई थोडी करुन ठेवली आहे. तेथे बॉर्डवर सैन्य दिवस-रात्र एक करुन शत्रुशी लढत असताना देशातील सामान्य नागरिकांसह…
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मिडीयावर फार एक्टिव्ह असतात. जगभरात घडणाऱ्या घडामोडींवर त्यांचं लक्ष असतं आणि ते सतत त्यांची मतं व्यक्त करत असतात. बऱ्याचदा अमिताभ बच्चन सोशल मिडीयावर केवळ काही शब्दांच्या सूचक पोस्ट करतात आणि चाहत्यांना बूचकळ्यात पाडतात. अशीच काहीशी पोस्ट काही दिवसांपूर्वी त्यांनी केली होती ज्यात त्यांनी ‘आता जाण्याची वेळ आली’ असं लिहिलं होतं.…
२०२४ हे वर्ष आज संपून उद्यापासून आपण २०२५ या नवीन वर्षात पाऊल ठेवणार आहोत. २०२४ या वर्षात अनेक चांगल्या वाईट घटना प्रत्येकाच्याच आयुष्यात घडल्या. मात्र सर्व काही स्वीकारत आपण नवीन वर्षात नवीन सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले आहोत. मनोरंजनविश्वासाठी देखील २०२४ हे वर्ष संमिश्र होते. अनेक मोठ्या कलाकारांचे सिनेमे फ्लॉप ठरले तर छोटे, स्मॉल बजेट सिनेमे…