मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत राजकारण आमि राजकीय नेत्यांवर भाष्य करणारे अनेक चित्रपट आले... मात्र, सर्वात लोकप्रिय ठरला तो अनिल कपूरचा ‘नायक’ (Nayak Movie) चित्रपट... सामान्य रिपोर्टर ते एका दिवसाचा मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास यात दाखवला असून फार महत्वाच्या दुरदृष्टीच्या राजकीय परिस्थितीवर यात भाष्य करण्यात आलं होतं... दरम्यान, नुकत्याच एका मुलाखतीत अक्षय कुमार याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm…
मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेते आणि सौमित्र या टोपणनावाने कविता लिहिणारे किशोर कदम (Kishore Kadam) यांनी नुकतीच मदतीसाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साद घातली होती... निमित्त होतं त्यांचं अंधेरीतील राहतं घर धोक्यात आलं असल्यामुळे त्यांनी सोशल मिडियावरुन पोस्ट करत मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली होती... विशेष म्हणजे काही तासांमध्ये स्वत: मुख्यमंत्र्यांनी (Cm Devendra Fadnavis) या प्रकरणाची दखल…
कुटुंबाला घेऊन सध्या थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहायचा म्हणजे खिशाला मोठी कात्री बसते. अशातच महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबईत मराठी चित्रपट (Marathi films) मराठी प्रेक्षकच पाहात नाहीत अशी तक्रार गेले अनेक वर्ष केली जात आहे. आता मराठी चित्रपट का पाहिला जात नाही हा एक वेगळाच मुद्दा आहे; पण आपल्या भाषेतील चित्रपट मोठा व्हावा यासाठी प्रत्येक राज्याने ठोस पावलं…