निष्काळजीपणामुळे घरातील सदस्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर संकट ओढवलं असतं. एवढंच नाही, तर शोच्या व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
भारतीय साड्यांविषयी तिचं विशेष प्रेम आहे आणि ती नेहमीच सांगते की, “साडी ही केवळ एक पोशाख नसून ती एक ओळख आहे.”
एकीकडे मराठी चित्रपट आणि नाटकांना प्रेक्षकांची गर्दी वाढताना दिसतेय तर दुसरीकडे छोट्या पडद्यावरील मालिकांच्या कथांमध्ये तोचतोचपणा आल्यामुळे प्रेक्षक जरा नाराज झालेले दिसत आहेत... परिणामी टीआरपी घसरल्यामुळे काही मालिका बंद करुन त्याऐवजी नव्या मालिका सुरु केल्या जात आहेत... सध्या झी मराठी वाहिनीवरील काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यता आहे... आता त्या मालिका नेमक्या कोणत्या…
‘बिग बॉस मराठी सिझन ५’ (Big Boss Marathi Season 5) च्या विनर ट्रॉफीवर सूरज चव्हाणने (Suraj Chavan) आपलं नाव कोरलं आहे. सूरजने लाखो चाहत्यांची मनं जिंकली आणि आता पुन्हा एकदा तो आपला जलवा दाखवायला सज्ज आहे. सूरज चव्हाण लवकरच ‘झापुक झुपूक’ या त्याच्या पहिल्या मराठी चित्रपटात दिसणार आहे. नुकताच त्याच्या या दमदार चित्रपटाचा टीझर प्रदर्शित…
देवीने स्पर्श केलेला पाषाण प्रकाशमान होतो आणि पुढे तो चिंतामणी पाषाण म्हणून ओळखला जातो. या पाषाणाचा अगाध महिमा प्रेक्षकांना समजणार आहे.
विनोदाचा बादशहा म्हणून त्यांची ओळख असली तरी हसता हसता डोळ्यातून पाणी आणणाऱ्या भावना निर्माण करणं ही सुद्धा त्यांची खासियत आहे.
आजवर इंद्रायणी मालिकेत बरेच ट्विस्ट बघायला मिळाले. इंदूचा संघर्षमय प्रवास त्यात आंनदीबाई निर्माण करत असलेले कठीण प्रसंग हे सगळंच चर्चेत असतं.
कलर्स मराठी वरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभत आहे.
अशोक मामांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलंय. मध्यंतरी काही दिवस ते छोट्या पडद्यापासून दूर होते.
बॉलिवूडसह मराठी कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा रितेश देशमुख ‘बिग बॉस मराठी’मुळे सध्या तुफान चर्चेत आहे.