हिंदी सिनेमातील सदाबहार त्रिकूट दिलीप कुमार राज कपूर आणि देव आनंद या तिघांनी पन्नास आणि साठ चे दशक आपल्या अभिनयाच्या जोरावर गाजवले. या तिघांनी एकत्र कधीच काम केले नाही. राजकपूर आणि दिलीप कुमार यांनी १९४९ सालच्या मेहबूब दिग्दर्शित ‘अंदाज’ या चित्रपटात एकत्र भूमिका केली होती. त्यानंतर पुन्हा ते कधीच एकत्र आले नाहीत. दिलीप कुमार आणि…
संगीतकार शंकर जयकिशन यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये तलत महमूद यांनी केवळ १९ गाणी गायली होती. इतर गायकांच्या तुलनेत ही संख्या कमी जरी वाटत असली तरी यातील हरेक गीत आजही रसिकांच्या मनात ताजे आहे. मला वाटतं ही किमया एस जे यांच्या सुरांच्या सोबतच तलत मेहमूद यांच्या स्वराची देखील आहे. तलत च्या हिंदी चित्रपटातील गाण्याची संख्या मुळातच कमी…
पन्नासच्या दशकामध्ये किशोर कुमार अभिनेता म्हणून खूपच लोकप्रिय होता. त्याच्या सिनेमांना प्रेक्षक मोठी गर्दी करायचे. आपल्या कॉमिक रोलमधून तो प्रेक्षकांची मनमुराद करमणूक करायचा. या काळात त्याने काही गंभीर भूमिका देखील केल्या होत्या पण प्रामुख्याने त्याच्या विनोदी भूमिकांना प्रेक्षकांनी जास्त स्वीकारले. याच काळात किशोर कुमार पार्श्वगायन देखील करत असे. पण हे प्रमाण खूप कमी होते. केवळ…
नवकेतन या चित्रपट संस्थेला १९७५ साली जेव्हा पंचवीस वर्ष पूर्ण झाले तेव्हा देव आनंद यांनी तीन चित्रपटांची घोषणा केली. हे चित्रपट होते 'जानेमन बुलेट' आणि 'देस परदेस'. हे चित्रपट अनुक्रमे चेतन आनंद, विजय आनंद आणि देव आनंद या तीन भावांनी दिग्दर्शित केले होते. या तीन चित्रपटांचे संगीतकार वेगवेगगळे असणारे होते. नायिका वेगवेगळ्या असणार होते…
‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया और फिक्र को धुवें मे उडाता चला गया...’ साहीर लुधियानवी यांनी लिहिलेल्या या गाण्याच्या ओळी ज्यांच्यावर चित्रित झाल्या होत्या त्या देव आनंद यांनी हे तत्व आयुष्यभर पाळले. त्यांनी कधीच विजयाचा उन्माद केला नाही किंवा पराभवाने कधीच ते खचून देखील गेले नाहीत. १९७८ साली आलेल्या ‘देस परदेस’ या चित्रपटानंतर…
देव आनंदचा चाहता असणे हे एक प्रकारचे उर्जा देणारे असते. त्याच्या चित्रपटातील गाणी गुणगुणली तरी हुरुप येतो.( देस परदेस चित्रपटापर्यतची हे सांगायचे नव्हते पण तीच वस्तूस्थिती आहे.) राजेश खन्नाचा सुपर स्टारचा झंझावात विलक्षण होता. त्या काळात एकाच वेळी मुंबईतील ऐंशी टक्के चित्रपटगृहात त्याचेच चित्रपट दाखवत होते. चित्रपट रसिकही ते हाऊसफुल्ल गर्दीत एन्जॉय करीत होते.
अमिताभ…
पूर्वीच्या काळी गाणी बनण्याची प्रक्रिया खूप मनोरंजक असायची. अशाच एका रोमँटिक गाण्याने गेली पन्नास वर्ष रसिकांना रिझवले आहे. हे गाणं देखील अशाच एका छोट्या चर्चेतून तयार झाले होते. कुणाच्या ध्यानी मनी नव्हते या छोट्या गप्पांतून इतके मस्त रोमँटिक गाणे बनले. कोणतं होतं ते गाणं आणि काय होतं तो नेमका किस्सा? (Bollywood Retro News)
अभिनेत्री झीनत…
दिग्दर्शक चंद्रा बारोट यांच्या निधनाचे वृत्त समजताच देश विदेशातील चित्रपट रसिकांना लगेचच १९७८ सालचा 'डाॅन' हा चित्रपट आठवला यातच त्यांचे दिग्दर्शक म्हणून मोठे यश. पण 'डाॅन'च्या रौप्य महोत्सवी यशाच्या आगेमागे चंद्रा बारोट यांच्या कारकिर्दीची पटकथा अनेक चढ उतारांची आहे. 'डाॅन' जबरदस्त टर्न व ट्विस्ट यांनी रंगलेला क्राईम थ्रिलर वेगवान रंगतदार चित्रपट. वयाच्या ८६ व्या वर्षी…
भटकायला कुणाला आवडत नाही? रोजच्या ऑफिसच्या, धकाधकीच्या जीवनात थोडासा ब्रेक घेऊन मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत फिरायला सगळ्यांनाच आवडतं.. पण जर का काही कारणांमुळे फिरायला जाता येत नसेल तर घरबसल्या बाहेरचं जग तुम्हाला दाखवू असं कुणी म्हटलं तर? साहजिकच हसायला येईल… पण २००५ मध्ये अभिनेते मिलिंद गुणाजी (Milind Gunaji) यांनी 'भटकंती' या कार्यक्रमातून लोकांना सह्याद्रीची सफर घडवली…
हिंदी सिनेमाच्या इतिहासात डोकावताना बऱ्याच मनोरंजक गोष्टी दिसून येतात. आज इतक्या वर्षानंतर आपण जेव्हा त्या ऐकतो किंवा वाचतो तेव्हा खूप गंमत वाटते. आता हेच पाहा ना अभिनेत्री साधना (Sadhana) हिच्या एंगेजमेंट पार्टीमध्ये एक मोठा ड्रामा झाला होता. या अभूतपूर्व अशा नाट्याने आगामी दोन हिंदी सिनेमांचे दिग्दर्शकच बदलले गेले! एका सिनेमातला हिरो बदलला गेला!! हा सर्व…