आज मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. चित्रपटांना राजाश्रयासोबतच लोकाश्रयही मिळताना दिसतो आहे.पण तरीही मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ कोणता असा जर प्रश्न कुणी विचारला तर ’प्रभात’चा काळ हेच उत्तर मिळते.१९३० ते १९५२ या उण्यापुर्या वीस बावीस वर्षाच्या कालखंडात प्रभातने उत्तमोत्तम चित्रपट दिले आणि मराठी सिनेमाला एक मानाचा दर्जा प्राप्त करवून दिला.आजच्या पीढीला कदाचित हे माहित नसेल…
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'देवदास' (Devdas Movie) हा चित्रपट प्रत्येक मेकर्सला भूलवणारा आहे… चित्रपटाची कथा जितकी जितकी ह्रदयाला भिडणारी होती तितकीच त्याची मांडणी भव्य होती… मुंबईच्या फिल्मसिटीत उभारलेले भले मोठे सेट आणि शाहरुख, ऐश्वर्या आणि माधुरीचं उत्तम सादरीकरण… खरंच 'देवदास' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अजरामर चित्रपट नक्कीच आहे… चित्रपटात देवदासची भूमिका साकारली होती शाहरुख खानने…
प्रत्येक जनरेशनची दिल की धडकन असणारी एक तरी अभिनेत्री असतेच… मग मीना कुमारी असो, मुमताज किंवा मराठमोळ्या स्मिता पाटील… ९०च्या दशकात लाखो दिलोंकी धडकन एकच होती ती म्हणजे माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)… विशेष म्हणजे माधुरीसुद्धा मराठमोळी… त्यावेळी कुठल्याही मुलीला तुला काय व्हायचं आहे? असं विचारलं तर मला माधुरी व्हायचं आहे असंच उत्तर सर्रास मिळत होतं….…
जिची अदाकारी, नृत्य आणि अभिनय पाहून सगळेच मोहित होतात अशा माधुरी दीक्षितचा (Madhuri dixit) आज (१५ मे) वाढदिवस. अबोध चित्रपटापासून नकळतपणे सुरु झालेला तिचा प्रवास आजही अविरतपणे सुरु आहे. माधुरी दीक्षित उत्तम अभिनेत्री तर आहेच पण त्याहूनही जास्त तिचे चाहते तिच्या डान्सवर फिदा आहेत. माधुरीच्या गाण्यातील प्रत्येक हुक स्टेप आजही आपल्याला लक्षात आहेत. असंच २३…
हिंदी चित्रपटसृष्टीचा ३० वर्षांपेक्षा अधिक काळ गाजवणारा बादशाह अर्थात शाहरुख खान (Shahrukh Khan) याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘बाजीगर’, ‘डर’, ‘करण-अर्जून’, ‘अंजाम’ अशा प्रत्येक चित्रपटात त्याची एक वेगळीच बाजू कायम दिसली. मात्र, ‘देवदास’ हा २००२ साली आलेला चित्रपट त्याच्यासाठी विशेष ठरला. तुम्हाला माहित आहे का? शाहरुखच्या ‘देवदास’ या एक चित्रपटामुळे मुंबईत शेकडो लग्न रद्द…