हिंदी सिनेमामध्ये हिरो भलेही वयाची पन्नाशी पार केलेला असला तरी पडद्यावर त्याला नायक म्हणून स्वीकारले जाते! आता शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान हे तिघेही पन्नाशीच्या आत बाहेर आहेत पण तरीही बॉलीवूडमध्ये त्यांच्या नावाने चित्रपट विकला जातो. नायक म्हणून त्यांना स्वीकारलं जातं. नायिकांच्या बाबत मात्र तसं नसतं. वयाची तिशी ओलांडली किंवा लग्न झाले तर…
हा मजकूर मी लिहून तो तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत आपल्या मनोरंजन क्षेत्रात आणखीन एक दाम्पत्य एकमेकांपासून वेगळे होत त्यांनी आपल्या घटस्फोटाची पोस्ट तर टाकली नसेल ना अशी भीती वाटतेय. कोणी सतरा वर्षांचा तर कोणी पाच वर्षांचा संसार मोडतेय, इतकं सोपे असते का संसार मोडणे? मुळात संसार मुरायला काही काळ जातो आणि त्यातूनच तो अधिकाधिक प्रमाणात घट्ट होत…
डिंपल कापडिया म्हणताच “बाॅबी” आणि “बाॅबी” म्हणताच Dimple Kapadia हेच घट्ट समीकरण डोळ्यासमोर येतेच. काही भूमिका कलाकारांना कायमची ओळख देतात.
आजही त्या रंगवून खुलवून सांगितल्या जातात.) मी अगदी शालेय/महाविद्यालयीन वयापासून ते अगदी मिडियात येऊन हाताने खिळे लावण्याच्या पध्दतीपासून (पूर्वी वृत्तपत्र, मासिकाचे काम तसे चाले) ते आजच्या डिजिटल पिढीत झूमवर मुलाखत करेपर्यंत अनेक बदल अनुभवतोय. पण तरी ‘राजेश खन्ना मूळचा गिरगावकर हो’ हे आवर्जून सांगतोच.
हा किस्सा आहे १९७३ सालचा. मस्त मजेशीर किस्सा आहे हा. १९७३ साली त्यावेळी डिंपल कपाडियाचा ‘बॉबी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता आणि त्यापूर्वीच ११ मार्च १९७३ रोजी तिने सुपरस्टार राजेश खन्ना सोबत लग्न केले होते. या लग्नाच्या नंतर राजेश खन्ना डिंपल कपाडियाला घेऊन कश्मीरला जे ओमप्रकाश यांच्या ‘आपकी कसम’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी घेऊन गेला…