Skip to content Skip to sidebar Skip to footer

Guru Dutt : जेव्हा मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशावरून ‘हे’ गाणे सिनेमातून वगळण्यात आले!

भारतीय सिनेमातील सेंसॉर बोर्ड ही संस्था सुरुवातीपासूनच एक वादग्रस्त ठरली आहे. आज बदलत्या काळानुसार सेन्सॉर बऱ्यापैकी लिबरल झाले आहे पण साठ सत्तर वर्षांपूर्वी मात्र असे चित्र नव्हते. अक्षरशः अगदी हास्यास्पद वाटेल अशा गोष्टींसाठी काही सीन्स आणि गाणी त्या काळात कट केली जात होती. आज इतक्या वर्षानंतर जेव्हा या गोष्टी आपण वाचतो किंवा  ऐकतो तेव्हा गंमत…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%