आता ‘दामिनी’ मालिकेला 18 वर्षे पूर्ण झाली असून, तशाच उत्साहाने तिचा सिक्वेल, ‘दामिनी 2.O’, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
चित्रपट, नाटक जितक्या आवडीने भारतात पाहिले जातात तितक्याच आवडीने मालिका देखील पाहिल्या जातात... मग त्या मराठी भाषेतील असो किंवा हिंदी... पण मालिकांना सर्वात जास्त प्रेक्षकवर्ग भारतात आहे हे डावलून चालणारच नाही... मात्र, तुम्हाला माहित आहे का ९० च्या दशकात एक मालिका होती जिला केवळ २५ दिवसांत कोटींच्या घरात व्ह्युज मिळाले होते आणि जिचं नाव जगातील…
मनोरंजनाच्या व्याख्या कळानुसार बदलत गेल्या. ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रपटांचा काळ हळूहळू रंगीत होऊ लागला. पुढे टी.व्हीची जागा काही अंशी मोबाईल फोनने घेतली. त्यानंतर आल्या असंख्य ओटीटी वाहिन्या. आणि ओटीटीच्या जंजाळात कुटुंबासोबत एकत्र बसून टी.व्ही वर लागणारे जुने चित्रपट पाहण्याचा तो काळ आणि ती वेळही निघून गेली. (Doordarshan)
एक काळ असा होता जेव्हा प्रेक्षक टीव्हीवर दाखवल्या…
सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील सुपरस्टार पार्श्वगायक किशोर कुमार यांना एका मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले होते. त्यांच्या गाण्यांवर ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनने बहिष्कार टाकला होता, बॅन लावला होता.