विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा ‘लाईफ लाईन’ २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी एकरुप झालेला मनोरंजनाचा लोककला अविष्कार म्हणजे तमाशा. गीतकथा असं ही म्हणता येईल. हे सर्व फोड करून सांगण्याचं प्रयोजन म्हणजे याच लोककलेचा आधार घेत दिग्दर्शक संजय जाधव आणि गीतकार क्षितिज पटवर्धन यांनी हा ‘तमाशा लाईव्ह’चा अनोखा फड खुबीने रंगवला आहे.
हेमांगी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचं लेखन अनेकांना आवडतं. ट्रोलर्सकडे ती विशेष लक्ष देत नाही. उलट लिखाणामुळे कित्येक चांगल्या व्यक्ती तिच्याशी जोडल्या गेल्याचं ती आवर्जून सांगते. “मुली किंवा स्त्रिया नकळतपणे किंवा आंधळेपणाने हीच आपली संस्कृती आहे हे मान्य करत चालल्यामुळे पुढची पिढी १० वर्ष मागे जाते. ते खोदून काढायला हवं. त्यामुळे मला जे वाटतं…