राज्यात काही महिन्यांपूर्वी किंबहूना अजूनही मराठी भाषेचा वाद फारच चिघळला होता... मुंबईत राहून मराठी बोलता येत नाही या मुद्द्यावरुन परप्रांतीय लोकं महाराष्ट्रामध्ये दादागिरी करतात किंवा काही वेळेस मराठी माणसं परप्रांतीयांवर मराठी भाषा शिकण्यावरून वाद घालतात ही प्रकरण फार सुरु होती... अशातच मराठी भाषा वादावर मराठीसह बॉलिवूड कलाकारांनी देखील आपली मतं मांडली होती... काही कलाकारांनी परप्रांतीय…
अक्षय कुमार याचा ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) सध्या चांगलाच चर्चेत आहे. ६ जून २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३ दिवसांमध्ये ८० कोटींची कमाई केली आहे. अक्षयच्या या चित्रपटाने प्रेक्षक आणि क्रिटिक्सच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळवल्यानंतर आता Akshay Kumar ५०० कोटींचा चित्रपट नावावर करणाऱ्या दिग्दर्शकासोबत हातमिळवणी करणार असं सांगितलं जात आहे. कोण आहे तो…
२५ वर्षांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत क्लासिक विनोदी चित्रपटाने प्रेक्षकांना भंडावून सोडलं होतं. बाबू भैय्या, श्याम आणि राजू यांनी ‘हेरा फेरी’ (Hera Pheri) करुन रसिक प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होतं. ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’च्या यशानंतर आता लवकरच ‘हेरा फेरी ३’ (Hera Pheri 3) येणार असं सांगण्यात आलं. मात्र, बाबू भैय्या अर्थात अभिनेते परेश रावल (Parresh…
काही दिवसांपासून बाबू भैय्या अर्थात अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) विशेष चर्चेत आहेत. बॉलिवूडमधील कल्ट चित्रपट हेरा फेरी चित्रपटाचा ते महत्वाचा भाग असून त्यांनी साकारलेली बाबू भैय्या ही भूमिका २५ वर्षांनी देखील तितकीच ताजी तवाणी वाटते. ‘हेरा फेरी’ चित्रपटाच्या दोन्ही भागांना मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता लवकरच ‘हेरा फेरी ३’ (Hera Pheri 3) येणार असल्याची घोषणा…
‘हेरा फेरी’ (Hera Pheri) या कल्ट चित्रपटाचं करावं तितकं कौतुक आणि या चित्रपटाबद्दल बोलावं तितकं कमी आहे. चित्रपटातील प्रत्येक संवाद आज मीम्ससाठी पोषक ठरला आहे. दरम्यान, 'हेरा फेरी' १ आणि २ या दोन्ही भागांना मिळालेल्या तुफान यशानंतर लवकरच 'हेरा फेरी ३' येणार असं सांगण्यात आलं होतं. पुन्हा एकदा दिग्दर्शक प्रियदर्शन आपला विनोदी बाज प्रेक्षकांसमोर 'हेरा…
बॉलिवूडमधील कॉमेडी चित्रपटांच्या यादीतील कल्ट चित्रपट म्हणजे ‘हेरा फेरी’ (Hera Pheri). श्याम, बाबू भैय्या आणि राजू ही तीन पात्र प्रेक्षकांच्या नसानसांत अगदी भिनली आहे. 'हेरा फेरी' चित्रपटाच्या यशानंतर चित्रपटाचा दुसरा भाग आला होता. आणि आता लवकरच हेरा फेरी ३ अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, काही कारणामुळे परेश रावल (Paresh Rawal) अर्थात बाबू भैय्या यांनी…
2000 मध्ये आलेला ‘हेरा फेरी’ आणि 2006 चा ‘फिर हेरा फेरी’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर गडगडाट यश मिळवले होते.
‘हेरा फेरी’ (Hera Pheri) म्हणजे आयकॉनिक चित्रपट. हा चित्रपट म्हणजे शब्दांमध्ये व्यक्त न करता येणारं इमोशन आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती नक्कीच वाटणार नाही. चित्रपटातील प्रत्येक संवाद आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेच पण त्यातील बाबूराव, राजू आणि श्याम ही तीन पात्र अजरामर झाली आहेत. ४५ वर्षांपेक्षा अधिक काळ विविध भूमिका जरी अभिनेते परेश रावल यांनी साकारल्या…
‘हेरा फेरी’ ते ‘भूल भूलैय्या’ असे अनेक आयकॉनिक चित्रपट प्रेक्षकांना देणारे दिग्दर्शक प्रियदर्शन पुन्हा एकदा राजू, श्याम आणि बाबू भैया हे त्रिकूट भेटीला घेऊन येत आहेत… २००० मध्ये आलेल्या ‘हेरा फेरी’ (Hera Pheri) या चित्रपटाची चर्चा आज २५ वर्ष जाली तरी तितकीच केली जाते.. प्रत्येक डायलॉग्ज्स हे आयकॉनिक आहेत.. आणि आता पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनी…
“पैसा ही पैसा होगा”, किंवा “चाय से ज्यादा किल्ली गरम है”… असे प्रत्येकाला आजच्या काळात रिलेट होणारे संवाद देणारा सगळ्यांचाच आवडीचा चित्रपट म्हणजे ‘हेरा फेरी’ भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात असे काही मोजके चित्रपट आहेत जे आजही अगदी डायलॉग्ससह प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे ‘हेरा फेरी’. बाबूराव, राजू आणि श्याम या तिघडीने अक्षरश: लोकांना वेड…