छावा (Chhaava) सिनेमा पाहून जिथे आजच्या पिढीला आणि संपूर्ण जगाला आपल्या पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची, त्यागाची ओळख होताना दिसत आहे. तिथे दुसरीकडे या सिनेमावरून सोशल मीडियावर शाब्दिक वाद आणि आरोप प्रत्यारोप देखील जोरदार होत आहेत. विकी कौशल अभिनित छावा सिनेमा कमाईच्या बाबतीत दररोज नवनवीन उंची गाठत आहे. या सिनेमाने कमालीची लोकप्रियता मिळवली आहे. सामान्य…
छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chatrapati Sambhaji Maharaj) पराक्रमावर आधारित असलेल्या छावा (Chhaava) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धुमाकूळ घातली आहे. लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित असलेल्या या सिनेमात विकी कौशलचा जिवंत अभिनय पाहून प्रेक्षक स्तब्ध होत आहे. मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती असलेल्या संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि त्यांचे स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवले होते. संपूर्ण जगाला…
बॉलिवूडमध्ये करियर करावे या इच्छेने अनेक लोकं मुंबईमध्ये येतात आणि आपले नशीब अजमावतात. मात्र सगळ्यांना यात यश मिळते असे नाही. काहींना काम मिळते मात्र त्यांना यश मिळत नाही. काही कलाकार असे देखील आहेत, त्यांनी काम केलेले सिनेमे सुपरहिट, ब्लॉकबस्टर झाले. पण सिनेमांना मिळालेल्या या यशाचा त्या कलाकरांना काहीच फायदा झाला नाही. कालांतराने हे कलाकार इंडस्ट्रीमधून…
विकी कौशल हा त्याच्या लवकरच प्रदर्शित होत असणाऱ्या 'छावा' (Chhaava) या सिनेमामुळे कामलीचा प्रकाशझोतात आला हे. छत्रपती संभाजी महाराजही शौर्यगाथा सांगणारा हा सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असा छावा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मागील अनेक महिन्यांपासून या सिनेमाबद्दल सगळ्यांच्याच मनात कमालीची उत्सुकता होती. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.…
सध्या मनोरंजनविश्वात फक्त एकाच सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे आणि तो सिनेमा म्हणजे 'छावा' (Chhaava). लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित आणि विकी कौशल (Vicky Kaushal) अभिनित हा सिनेमा छत्रपती संभाजी महाराजच्या पराक्रमावर आधारित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळालेला स्वराज्याचा वारसा जपण्यासाठी, आपल्या प्राणांची पर्वा न करता, लढणाऱ्या संभाजी महाराजांचे शौर्य या सिनेमाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर…
बॉलीवूडमधील स्टार किड्स, नेपोटीझम हे विषय नेहमीच मीडियामध्ये, कलाकारांमध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये चर्चेचे आणि वादाचे विषय ठरतात. यावर अनेक मतमतांतरं आहेत. मात्र कदाचित स्टार किड्स असल्यामुळे त्यांची सुरुवात सोपी होत असेल मात्र पुढचा प्रवास आणि त्यासाठी असणारा संघर्ष करावाच लागत असेल. याला कोणीच अपवाद नाही. सामान्य व्यक्ती असो किंवा स्टार कीड या क्षेत्रात टिकण्यासाठी आणि यश…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे स्वराज्याचे स्वप्न आपल्या खंबीर खांद्यांवर घेऊन ते पूर्ण करण्याचा प्रयत्न छत्रपती संभाजी महाराजांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याला खऱ्या अर्थाने सांभाळले. आपल्या केवळ ९ वर्षाच्या स्वराज्याच्या काळात अनेक मोठे पराक्रम केले. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या अतिशय छोट्या कारकिर्दीमध्ये अनेक अशक्य आणि मोठे पराक्रम करत महाराजांचा वारसा यशस्वीरित्या…
एखादा सिनेमा फक्त एकाच कलाकाराला ऑफर होतो आणि तो करतो असे अजिबातच नसते. एखादा सिनेमा अनेक कलाकारांना ऑफर होतो. काही कलाकार सिनेमाला नकार देखील देतात आणि ज्याला शक्य आहे तो कलाकार सिनेमाला होकार देतो. असे अनेक सिनेमे आहेत जे अनेक कलाकारांना ऑफर होतात आणि चांगले, चांगले कलाकार विविध कारणांमुळे त्यांना नकार देखील देतात. (Vivek Oberoi)…
चित्रपटांनी १०० कोटींची कमाई करणे आता सामान्य बाब झाली आहे. आजच्या काळात अनेक सुमार सिनेमे किंवा फ्लॉप सिनेमे देखील १०० कोटींची कमाई करताना दिसतात. मात्र आज १००० कोटींची कमाई करणे खूपच मोठी आणि मानाची बाब आहे. १००० कोटींची कमाई करणारे सिनेमे ब्लॉकबस्टर म्हणून देखील ओळखले जातात. सर्वच सिनेमांच्या बाबतीत असे होते असे नाही. अतिशय मोजके…
जे. ओम प्रकाश दिग्दर्शित ‘आप की कसम’ हा सुपरहिट सिनेमा १७ एप्रिल १९७४ या दिवशी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात राजेश खन्ना, मुमताज आणि संजीव कुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या.