“जा सिमरन जी ल अपनी जिंदगी...” या आयकॉनिक डायलॉगला ३० वर्ष लवकरच पुर्ण होणार आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील अजरामर चित्रपट म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (DDLJ). काजोल (Kajol) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) या जोडीने या चित्रपटातून त्यांचा लाईफटाईम चाहतावर्ग निर्माण केला. १९९५ मध्ये आलेल्या DDLJ या चित्रपटाला देशासह जगभरातून तुफान प्रतिसाद मिळाला. आजही…