बॉलिवूडमध्ये ज्यांची ओळख ‘ट्रॅजेडी किंग’ अशी होते ते म्हणजे दिलीप कूमार (Dilip Kumar). हिंदी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम अशा दिलीप साहाब यांनी एकाहून एक सुपरहिट चित्रपट दिले. भारतात आपलं फिल्मी करिअर सुरु असूनही पाकिस्तानातही त्यांचा भल्ला मोठा फॅनबेस होता. पाकिस्तानातच जन्म झाल्यामुळे त्यांना १९९९ साली जेव्हा कारगिलमध्ये भारत-पाकिस्तानात युद्ध झालं होतं तेव्हा दोन्ही देशांमध्ये शांतता व्हावी यासाठी…
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) मोहिम राबवून पाकिस्तानला सणसणीत उत्तर दिलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ८ मे २०२५ पासून भारत-पाकिस्तान सीमेवर घमासान युद्धाला सुरुवात झाली असून भारतीय सैन्याने पाकिस्तानची पळताभूई थोडी करुन ठेवली आहे. तेथे बॉर्डवर सैन्य दिवस-रात्र एक करुन शत्रुशी लढत असताना देशातील सामान्य नागरिकांसह…