साठच्या दशकामध्ये जेव्हा हिंदी सिनेमा सप्तरंगात नाहून निघत होता. त्या काळात जॉय मुखर्जी, विश्वजीत या अभिनेत्यांची चलती होती. अभिनयाच्या नावाने हे दोघे कलाकार फार काही ग्रेट वगैरे नव्हते पण केवळ सुंदर लोकेशन्स, मेलडीस म्युझिक आणि देखण्या नायिका मिळाल्यामुळे यांचे चित्रपट सुपर डुपर हिट होत होते. अभिनेता जॉय मुखर्जी हा खरंतर फिल्मी परिवारातून पुढे आला होता.…