दरवर्षीप्रमाणे यंदाही दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल पुरस्कार सोहळा संपन्न झाला... २०२५च्या या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात भारतीय चित्रपटसृष्टीतील विविध भाषेतील कलाकारांचा सन्मान करण्यात आला... यावेळी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार अमर कौशिक दिग्दर्शित स्त्री २ चित्रपटाला मिळाला असून सर्वोत्कृष्ट वेब सीरीजचा पुरस्कार संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडीला मिळाला आहे... जाणून घेऊयात विजेत्यांची संपूर्ण यादी... (Dadasaheb Phalke International…
प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भूल भूलैय्या’ (Bhool Bhuliaya) हा चित्रपट २००७ मध्ये रिलीज झाला होता... अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या अभिनयाने आणि चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या अभिनय आणि विनोदाने हा चित्रपट लोकप्रिय झाला... यानंतर या चित्रपटाचे २ भाग रिलीज झाले... ‘भूल भूलैय्या २’ आणि ३ यात अक्षय कुमारला कार्तिक आर्यनने रिप्लेस केलं... आणि आता लवकरच ‘भूल भूलैय्या…
एखाद्या चित्रपटातून कलाकाराचा अचानक पत्ता कट होणं काही नवं नाही... कधी अॅक्टर किंवा अॅक्ट्रेलसला दुखापत झाली की तो मधूनच बॅकआऊट करतात किंवा मग काही कलाकारांच्या मागण्या पुर्ण झाल्या नाही तर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो... आज आपण अशाच कताही कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी चित्रपटांचं शुटींग तर सुरु केलं होतं पण काही कारणांमुळे अर्ध्यातच चित्रपटाला…
करण जोहर यांनी सध्या ‘केसरी २’ (Kesari 2) चित्रपटाची निर्मिती केली असल्यामुळे त्यांची चर्चा सर्वत्र सुरु आहे. हलक्या फुलक्या चित्रपटांचे विषय हाताळणाऱ्या करण जोहरने देशावर आधारित चित्रपटाची निर्मिती केल्यामुळे त्यांचं कौतुकही होत आहे. आता केसरी २ नंतर करण जोहरने आगामी चित्रपटाची घोषणा केली असून सापाची अनोखी नगरी ते 'नागझिला' (naagzilla) चित्रपटातून प्रेक्षकांना दाखवणार आहेत. (Karan…
अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याची प्रमुख भूमिका असणारा ‘चंदू चॅम्पियन’ (Chandu Champion) चित्रपट आठवतो का? भारताचे पहिले पॅरालिम्पिक जलतरणपटू मुरलीकांत पेटकर (Murlikant Patkar) यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित होता. पण तुम्हाला माहित आहे का कार्तिक आर्यनच्या आधी हिंदीतला एक हरहुन्नरी कलाकार मुरलीकांत यांची भूमिका साकारणार होता इतकंच नव्हे तर त्या कलाकाराने पेटकर यांच्याकडून चित्रपटाच्या…
“पैसा ही पैसा होगा”, किंवा “चाय से ज्यादा किल्ली गरम है”… असे प्रत्येकाला आजच्या काळात रिलेट होणारे संवाद देणारा सगळ्यांचाच आवडीचा चित्रपट म्हणजे ‘हेरा फेरी’ भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात असे काही मोजके चित्रपट आहेत जे आजही अगदी डायलॉग्ससह प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे ‘हेरा फेरी’. बाबूराव, राजू आणि श्याम या तिघडीने अक्षरश: लोकांना वेड…
कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट १४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार व्यवसाय केला
२९ जून रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली होती.
दोन मिनिटे छत्तीस सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये लग्नानंतरचे प्रेम दाखवण्यात आलेले आहे. कार्तिक आर्यन ज्या रोल्ससाठी प्रसिद्ध आहे, तोच ‘चॉकलेट लवर बॉयचा’ रोल साकारताना तो दिसतोय. कार्तिक आर्यन आपल्या पात्राशी पूर्णपणे एकरूप झालेला ट्रेलरमध्ये बघायला मिळतो. कियारा अडवाणी देखील आपल्या अभिनयाने व सौंदर्याने ट्रेलरला अजून आकर्षक करताना दिसून येते.