महाराष्ट्राच्या लोककलांवर आणि प्रथांवर आधारित चित्रपट मराठीत येताना दिसत आहेत... यात 'दशावतार' आणि 'गोंधळ' यांचा समावेश होतो... लग्न झाल्यानंतर नव्या दाम्पत्यासाठी गोंधळ घातला जातो... आणि याच प्रथेवर आधारित गोंधळ हा मराठी चित्रपट आला असून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद या कलाकृतीला मिळत आहे... (Marathi Movies 2025)
दमदार कथानक, भव्य स्केल आणि उत्कट अभिनयाच्या बळावर हा चित्रपट आधीच…
“तात्या गोंधळ का म्हणून घालतेय रं?" असं एका चिमुरड्याचा आपल्या आजोबांना प्रश्न असतो. त्यावर आजोबा म्हणजेच तात्या त्याला सांगतात, “खंडेराया जागरण गोंधळाला येतो आणि नवरा-नवरीच्या आयुष्यातली सगळी विघ्न दूर घेऊन जातो!" गोंधळ… मराठीत आलेला एक नवीन प्रयोग! पुन्हा एकदा, लोककलेच्या माध्यमातून वेगवेगळी रहस्य उलगडणारा हा चित्रपट बघून तुमच्या डोक्याच्या तारा अक्षरशः हलून जातील. काही छोटे…
मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेते आणि सौमित्र या टोपणनावाने कविता लिहिणारे किशोर कदम (Kishore Kadam) यांनी नुकतीच मदतीसाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साद घातली होती... निमित्त होतं त्यांचं अंधेरीतील राहतं घर धोक्यात आलं असल्यामुळे त्यांनी सोशल मिडियावरुन पोस्ट करत मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली होती... विशेष म्हणजे काही तासांमध्ये स्वत: मुख्यमंत्र्यांनी (Cm Devendra Fadnavis) या प्रकरणाची दखल…
गुढकथा कायमच प्रेक्षकांचं मन जिंकतात…असाच भय, अंधश्रद्धा आणि वास्तव याचं परफेक्ट कॉम्बिनेशन असणारा 'जारण' (Jarann movie) चित्रपट सध्या विशेष चर्चेत आहे. अमृता सुभाष आणि अनिता दाते यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफसवरही बक्कळ कमाई केली आहे. जाणून घेऊयात…(Marathi movie 2025)
हिंदीत ‘भुल भुलैय्या’ (Bhool Bhulaiya), ‘वेलकम’ (Welcome) असे एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे…
वेब सीरीज, चित्रपट अथवा नाटकांमध्ये मराठी मेकर्स वैविध्यपूर्ण कथानक आणि त्यांची मांडणी करताना दिसत आहेत. प्रेक्षकांना पाहायला आवडतील अशा कथा मांडण्याला प्राधान्य दिले जात आहे. सध्या प्रेक्षक हॉरर (Horror) चित्रपट अथवा सीरीजना विशेष प्रतिसाद देत आहेत. हॉरर कलाकृतींच्या या ट्रेण्डमध्ये आता लवकरच एक मराठी हॉरर वेब सीरीज येणार असून कोकणातील एक गुढ कथा उलगडली जाणार…
बॅालिवूडचे नकाश अजीज आणि अंकुश चौधरी यांचा आवाज लाभलेल्या या गाण्याला जयदीप मराठे यांनी शब्दबद्ध केले आहे.