Skip to content Skip to sidebar Skip to footer

लतादीदींनी फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात गायला नकार दिला…

हिंदी सिनेमाचा इतिहासात १९५३ सालापासून फिल्म फेयर अवार्डची सुरुवात झाली. आपल्याकडे याला ऑस्करचा दर्जा दिला गेला. त्यामुळे पहिले पासूनच पुरस्काराला महत्त्व लाभले आहे. नंतरच्या काळामध्ये या पुरस्कारामध्ये बऱ्याच ‘गमती जमती’ होऊ लागल्या ही बाब खरी असली तरीही आजही या पुरस्काराला महत्त्व आहेच.

Read more