अलीलकडे केवळ शहरातच नाही तर खेड्यापाड्यातही सोशल मिडियाचा वापर फार वाढला आहे... इतकंच नाही तर मुंबईपेक्षा खेड्यात रिल स्टार्सची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे... अशातच गेल्या काही काळात लोकप्रिय झालेल्या एका रिल स्टारची ह्रदयाला स्पर्श करणारी लव्हस्टोरी चक्क चित्रपटाच्या रुपात लवकरच आपल्या समोर येणार आहे... या रिलस्चार कपलचं नाव आहे आकाश नारायणकर आणि अंजली शिंदे...…
मराठी मनोरंजनसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) हिचं ३१ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झालं... गेले अनेक महिने तिची कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर संपली... तिच्या निधनानंतर संपूर्ण मराठी मनोरंजनविश्व शोकाकुल झालं असून कलाकारांनी तीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.. तसेच, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी देखील प्रिया मराठे हिला श्रद्धांजली वाहिली आहे...(Marathi…
भारतीय चित्रपटसृष्टीतील ग्रेट अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालकेर (Amol Palekar) यांनी आजवर अनेक अजरामर चित्रपट प्रेक्षकांच्या स्वाधीन केले आहेत... गेल्या काही काळापासून दिग्दर्शनापासून दुर असणाऱ्या अमोल पालेकर यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात मराठी हिंदी भाषा वादावर आपलं मत ठामपणे मांडलं आहे. दैनिक जागरण या हिंदी दैनिकाच्या कार्यक्रमात अमोल पालेकर यांनी मी अस्सल मराठी आहे हे मंचावर आवर्जून सांगितलं.…
राज्यात सध्या सुरु असलेल्या मराठी-हिंदी भाषा वादावर बॉलिवूड सेलिब्रिटी देखील त्यांची मतं मांडत आहेत…आता या वादात अभिनेते आशुतोष राणा (Ashutosh Rana) यांनी उडी मारली असून भाषा हा संवादाचा विषय आहे वादाचा नाही असं स्पष्ट शब्दांत त्यांनी आपलं मत मांडलं आहे…
आशुतोष राणा सध्या त्यांच्या 'हिर एक्सप्रेस' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज…
सध्या महाराष्ट्रात मराठी-हिंदी भाषेवरुन वाद सुरु आहे… सामान्य माणसांसह आता बॉलिवूड कलाकारांनी देखील मराठी-हिंदी भाषेवर आपली मतं देण्यास सुरुवात केली आहे… आता या मुद्द्यामध्ये अभिनेता आर माधवन (R Madhvan) सहभागी झाला असून मी तामिळ असूनही मला कधीच भाषेचा अडसर आला नाही अशी प्रतिक्रिया माधवन याने दिली आहे… सध्या आप जैसा कोई या चित्रपटामुळे तो विषेष…
राज्यात सध्या मराठी आणि हिंदी भाषेचा वाद सुरु आहे… सामान्य नागरिकांसह कलाकारांनी देखीस मराठी भाषा जपली पाहिजे आणि मराठी भाषेची अस्मिता आपण टिकवली पाहिजे असा निर्धार व्यक्त केला आहे… आता या विषयात अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने दिलेली प्रतिक्रिया विशेष लक्षवेधी ठरली आहे… सध्या शिल्पा केडी या तिच्या आगामी कन्नड चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून…
गेल्या २० वर्षांपासूनच प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न आज पूर्ण झालं… अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Raj Thackeray and Uddhav Thackeray) यांनी एकत्र यायचं ठरवलं असून हिंदी भाषेविरोधात दोघांनी एकत्र आवाज उठवून सरकारचं धोरण धुळीस मिळवलं… आज ५ जुलै २०२५ रोजी ठाकरे बंधुंचा यशस्वी मेळावा झाला असून त्यांचं भाषण ऐकण्यासाठी कार्यकर्ते, सामान्. नागरिकांसह काही मराठी…
सर्वत्र विठूरायाच्या गरजाने आसमंत दुमदुमला आहे… लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळेच पायी वारीने जात विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग आहेत… दरवर्षी वारीत सामान्यांसह कलाकार मंडळी देखील सहभागी होत याची देही याची डोळा विठ्ठलाची भक्ती अनुभवत असतात… यंदाच्या वारीत तब्बल २० वर्षांनी रिंकु राजगुरु (Rinku Rajguru) सहभागी झाली असून वडिलांसोबत फुगडी खेळताना दिसली…(Marathi Entertainment News)
'सैराट' (Sairat Movie)…
'विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला..'याच ओळी सध्या आपल्या सगळ्यांच्या कानात ऐकू येत असतील… वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत.. वाटेत अभंग गात, रिंगण घालत वारकरी आपली सारी दु:ख बाजू ठेवून केवळ हरिनामाचा जप करत आहेत… वारकऱ्यांसाठी विठोबा म्हणजे बाप आणि संत तुकाराम म्हणजे जगद्गुरु. १७व्या शतकातील वारकरी संत तुकाराम यांनी लोकांना आपल्या अभंगांमधून…
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी-हिंदी भाषेचा वाद सुरु होता… त्यातच राज्य सरकारने शाळेत इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण समिती लागू केल्यानंतर एक नवा वाद पेटला होता.. मात्र, राज्य सरकारने हे धोरण मागे घेतले असून हिंदी भाषेची सक्ती नसणार आहे… अशातच आता अभिनेता सुनील शेट्टी (Suneil Shetty) याने मराठी भाषेबद्दल महत्वाचं विधान केलं असून माझी कर्मभूमी मुंबई…