भारतीय चित्रपटसृष्टीत कल्ट क्लासिक चित्रपटांची यादी मोठी आहे…या यादीत दिग्दर्शक मणी रत्नम (Director Mani Ratnam) यांचे बरेच चित्रपट आवर्जून उल्लेखले गेले पाहिजेत… त्यांनी दिग्दर्शित केलेला 'बॉम्बे' (Bombay Movie) चित्रपट हा त्यांच्या करिअरमधला बेस्ट सोशल इश्यु मांडणारा चित्रपट ठरला होता… Inter-Relegious विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाने समाजात विशेष ठसा उमटवला होता… अरविंद स्वामी आणि मनीषा कोयराला (Manisha…
मारधाड असणारे चित्रपट आधी प्रेक्षकांना फारसे आवडत नव्हते. पण साऊथ चित्रपटांनी फाईटिंग सीन्स इतके लोकप्रिय केले की प्रेक्षकांना केवळ साऊथच नव्हे तर हिंदी चित्रपटांमधीलही फाईटींग सीन्स आवडू लागले. आता लवकरच याच पठडीतील साऊथ चित्रपट ‘ठग लाईफ’ (Thug Life) प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मणी रत्नम (Mani Ratnam) दिग्दर्शित या चित्रपटात कमल हासन (Kamal Hasan) प्रमुख भूमिकेत…
आयुष्यामध्ये प्रत्येकाने काही ना काही स्वप्न पाहिलेले असतात. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याचे प्रयत्न देखील चालू असतात आणि ज्यावेळी खरोखरच ते स्वप्न आपल्या पुढ्यात येते त्यावेळी त्याचा स्वीकार करताना आपण आपली जबाबदारी विसरतो का? असाच काहीसा प्रश्न अभिनेत्री काजोलला पडला होता. हा किस्सा यासाठी महत्त्वाचा आहे की, शेवटी तुमची कमिटमेंट महत्त्वाची असते. मित्राला दिलेला शब्द महत्त्वाचा…